शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहोचविण्यासाठी ई-गव्हर्नर्सचा प्रयोग

By admin | Updated: October 25, 2014 02:07 IST

शालेय विद्यार्थ्याना पर्यत विहीत वेळेत पाठपुस्तके पोहचत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तिव्र नाराजी दरवर्षी व्यक्त होत होती ...

अमरावती : शालेय विद्यार्थ्याना पर्यत विहीत वेळेत पाठपुस्तके पोहचत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तिव्र नाराजी दरवर्षी व्यक्त होत होती याशिवाय याबाबत टिकाही केली जात असल्याने यावर मार्ग काढत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कमी वेळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस सुविधा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे साधारपणे तिन आठवडयात विद्यार्थ्याना पाठपुस्तके उपलब्ध करून दिली जाणाचा प्रयन्न शासनामार्फत केला जाणार आहे.प्रत्येक जिल्हयातील तालुका स्तरावरून विद्यार्थ्याची आकडेवारी प्रशासनापर्यत लवकर न येणे , पुस्तक वितरणासाठी वाहतुक लवकर उपलब्ध न होणे .पुस्तक वितरणासाठी दिरंगाई होणे, पुस्तकांची छपाई वेळेवर न होणे अशा विविध कारणांमुळे पाठपुस्तकांचे वितरण रखडले जात होते. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी ऐवजी थेट जुलै आॅगस्ट महिन्यात पुस्तके मिळत होती. ही बाब झाल्याने शासकीय धोरणालाही अपयश स्विकारावे लागत होते . त्यामुळे नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन यासाठी काही प्रशासकीय सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता शिक्षण विभागातील निवडक अधिकाऱ्यांचे ई गव्हर्नस बाबत तिरूअनंतपुरम येथे प्रशिक्षण पार पडले आहे. या प्रशिक्षणासाठी २५ अधिकाऱ्यांची चमु सहभागी झाली होती .वेगवेगळया विषयावर पार पडलेल्या या प्रशिक्षणात पुस्तक वाटपाबाबतच्या विषयावर मागदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना पुस्तके पोहचविण्यासाठी साधारणपणे १२६ दिवसाचा कालावधी लागतो. तो २४ दिवसापर्यत होऊ शकतो. यासंदर्भात दिलेल्या माहिती वरून शालेय विद्यार्थ्यांपर्यत पुस्तके कमी कालावधीत पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस प्रणालीचा उपयोग केला जाईल अशी माहिती आहे. प्रशिक्षित अधिकाऱ्यामार्फत जिल्हा स्तरावरही प्रशिक्षण दिले जाणार आहे.