शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहोचविण्यासाठी ई-गव्हर्नर्सचा प्रयोग

By admin | Updated: October 25, 2014 02:07 IST

शालेय विद्यार्थ्याना पर्यत विहीत वेळेत पाठपुस्तके पोहचत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तिव्र नाराजी दरवर्षी व्यक्त होत होती ...

अमरावती : शालेय विद्यार्थ्याना पर्यत विहीत वेळेत पाठपुस्तके पोहचत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तिव्र नाराजी दरवर्षी व्यक्त होत होती याशिवाय याबाबत टिकाही केली जात असल्याने यावर मार्ग काढत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कमी वेळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस सुविधा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे साधारपणे तिन आठवडयात विद्यार्थ्याना पाठपुस्तके उपलब्ध करून दिली जाणाचा प्रयन्न शासनामार्फत केला जाणार आहे.प्रत्येक जिल्हयातील तालुका स्तरावरून विद्यार्थ्याची आकडेवारी प्रशासनापर्यत लवकर न येणे , पुस्तक वितरणासाठी वाहतुक लवकर उपलब्ध न होणे .पुस्तक वितरणासाठी दिरंगाई होणे, पुस्तकांची छपाई वेळेवर न होणे अशा विविध कारणांमुळे पाठपुस्तकांचे वितरण रखडले जात होते. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी ऐवजी थेट जुलै आॅगस्ट महिन्यात पुस्तके मिळत होती. ही बाब झाल्याने शासकीय धोरणालाही अपयश स्विकारावे लागत होते . त्यामुळे नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन यासाठी काही प्रशासकीय सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता शिक्षण विभागातील निवडक अधिकाऱ्यांचे ई गव्हर्नस बाबत तिरूअनंतपुरम येथे प्रशिक्षण पार पडले आहे. या प्रशिक्षणासाठी २५ अधिकाऱ्यांची चमु सहभागी झाली होती .वेगवेगळया विषयावर पार पडलेल्या या प्रशिक्षणात पुस्तक वाटपाबाबतच्या विषयावर मागदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना पुस्तके पोहचविण्यासाठी साधारणपणे १२६ दिवसाचा कालावधी लागतो. तो २४ दिवसापर्यत होऊ शकतो. यासंदर्भात दिलेल्या माहिती वरून शालेय विद्यार्थ्यांपर्यत पुस्तके कमी कालावधीत पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस प्रणालीचा उपयोग केला जाईल अशी माहिती आहे. प्रशिक्षित अधिकाऱ्यामार्फत जिल्हा स्तरावरही प्रशिक्षण दिले जाणार आहे.