शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहोचविण्यासाठी ई-गव्हर्नर्सचा प्रयोग

By admin | Updated: October 25, 2014 02:07 IST

शालेय विद्यार्थ्याना पर्यत विहीत वेळेत पाठपुस्तके पोहचत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तिव्र नाराजी दरवर्षी व्यक्त होत होती ...

अमरावती : शालेय विद्यार्थ्याना पर्यत विहीत वेळेत पाठपुस्तके पोहचत नसल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तिव्र नाराजी दरवर्षी व्यक्त होत होती याशिवाय याबाबत टिकाही केली जात असल्याने यावर मार्ग काढत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कमी वेळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यत पाठपुस्तके पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस सुविधा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे साधारपणे तिन आठवडयात विद्यार्थ्याना पाठपुस्तके उपलब्ध करून दिली जाणाचा प्रयन्न शासनामार्फत केला जाणार आहे.प्रत्येक जिल्हयातील तालुका स्तरावरून विद्यार्थ्याची आकडेवारी प्रशासनापर्यत लवकर न येणे , पुस्तक वितरणासाठी वाहतुक लवकर उपलब्ध न होणे .पुस्तक वितरणासाठी दिरंगाई होणे, पुस्तकांची छपाई वेळेवर न होणे अशा विविध कारणांमुळे पाठपुस्तकांचे वितरण रखडले जात होते. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी ऐवजी थेट जुलै आॅगस्ट महिन्यात पुस्तके मिळत होती. ही बाब झाल्याने शासकीय धोरणालाही अपयश स्विकारावे लागत होते . त्यामुळे नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन यासाठी काही प्रशासकीय सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरीता शिक्षण विभागातील निवडक अधिकाऱ्यांचे ई गव्हर्नस बाबत तिरूअनंतपुरम येथे प्रशिक्षण पार पडले आहे. या प्रशिक्षणासाठी २५ अधिकाऱ्यांची चमु सहभागी झाली होती .वेगवेगळया विषयावर पार पडलेल्या या प्रशिक्षणात पुस्तक वाटपाबाबतच्या विषयावर मागदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याना पुस्तके पोहचविण्यासाठी साधारणपणे १२६ दिवसाचा कालावधी लागतो. तो २४ दिवसापर्यत होऊ शकतो. यासंदर्भात दिलेल्या माहिती वरून शालेय विद्यार्थ्यांपर्यत पुस्तके कमी कालावधीत पोहचविण्यासाठी ई गव्हर्नस प्रणालीचा उपयोग केला जाईल अशी माहिती आहे. प्रशिक्षित अधिकाऱ्यामार्फत जिल्हा स्तरावरही प्रशिक्षण दिले जाणार आहे.