शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने निकाल रोखले; विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

ऑनलाईन परीक्षा देऊन निकाल जाहीर झाला, पण गुणपत्रिका नाही, यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. गुणपत्रिका का आल्या नाहीत, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचत असताना, त्यांना विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. गुणपत्रिका जमा करूनही महाविद्यालयांनी त्या विद्यापीठाला दिल्या नाहीत. याविषयात दरदिवशी हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करीत आहेत.

ठळक मुद्देजुन्या सत्राच्या गुणपत्रिकांची तारांबळ, अंतिम वर्षाचा निकाल जाहीर तरीही गुणपत्रिका नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जुन्या सत्राच्या गुणपत्रिका अप्राप्त असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचे निकाल रोखले आहेत. त्यामुळे गत दोन ते तीन दिवसांपासून जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. महाविद्यालयात गुणपत्रिका जमा करूनही त्या विद्यापीठात पोहचविल्या नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे.ऑनलाईन परीक्षा देऊन निकाल जाहीर झाला, पण गुणपत्रिका नाही, यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. गुणपत्रिका का आल्या नाहीत, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात पोहोचत असताना, त्यांना विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. गुणपत्रिका जमा करूनही महाविद्यालयांनी त्या विद्यापीठाला दिल्या नाहीत. याविषयात दरदिवशी हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यापीठात गर्दी करीत आहेत. काही महाविद्यालयांनी पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अशात गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.जुन्या सत्राच्या गुणपत्रिका जमा झाल्याशिवाय अंतिम सत्राचा निकाल जाहीर करता येत नाही. महाविद्यालयांनीच गुणपत्रिका जमा करणे अपेक्षित होते. आता विद्यार्थी स्वत: गुणपत्रिका आणून देत असून, निकाल जाहीर केला जात आहे.- हेमंत देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यांकन मंडळ

चृूक महाविद्यालयाची आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतरही गुणपत्रिकांसाठी पायपीट करावी लागत आहे. १२० कि.मी.चा प्रवास करून विद्यापीठात यावे लागले. वेळेत गुणपत्रिका मिळाली, तरच पदव्युत्तर प्रवेश मिळेल.- प्रियंका मराठे, खामगाव.

टॅग्स :universityविद्यापीठ