शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत कलह वाढला

By admin | Updated: November 27, 2015 00:36 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे.

घरचाच अहेर : मर्जीनुसार कामे होत नसल्याने मतभेदअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत कॉग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असतांनाही याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या मर्जीनुसार कामे होत नसल्याने अंतर्गत कलह वाढला आहे. त्यामुळे सत्तेच्या शेवटच्या टप्यात हा कलह वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामिण भागाच्या विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेत जनतेने विकासाच्या अपेक्षा ठेवून प्रतिनिधी निवडून पाठविले आहेत. मात्र सध्या जिल्हा परिषदेत विरोधकांपेक्षा सत्ताधारी मंडळीत सदस्यांचा व पदाधिकाऱ्यांचे विकास कामांच्या मुद्यावर अंतर्गत मतभेद होत आहेत.ही परिस्थिती खरी असली तरी बाहेर मात्र सर्व काही ठिकठाक सुरू असल्याचा देखावा निर्माण करण्यातही मिनी मंत्रालयातील पदाधिकारी माहीर आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहनावर कॉग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असली तरी राज्यात सरकार मात्र भाजपा, शिवसेनेची सत्ता असल्याने विकास निधीला अपेक्षोपेक्षा कमी निधी मिळणे स्वाभावीक असले तरी जिल्हा परिषदेला उपलब्ध होणारा निधी बऱ्याच प्रमाणात मोठा आहे. या निधीतून विकास कामे करतांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना भरसाठ निधीची अपेक्षा असून तसा निधीही पदरात पाडून घेण्यासाठीही काही सदस्य आणि पदाधिकारी यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यामुळे केवळ सभा, बैठका आणि महत्वाच्या कामानिमित्त जिल्हा परिषदेत येणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही निधी वाटपात झुकते माप मिळत आहे. ही वास्तवीकता लपवून नसली तरी आता जिल्हा परिषदेच्या सत्ता सिंहासनाचा कालावधी केवळ एकच वर्ष शिल्लक असल्याने जवळ आहे. त्यामुळे आगामी निवडणूका डोळयासमोर ठेवून पुन्हा सभागृहात प्रतिनिधीत्व मिळावे आणी विकास कामांचा संदेश आपल्या क्षेत्रातील मतदारापर्यत जावा यादुष्टीने विकासात कामात मर्जीनुसार निधी व सोईनुसार कामे करावीत यासाठी सत्ताधाऱ्यांचा मुख्यपदाधिकाऱ्यावर दबाब आणण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दबावाला बळी न पडता संधी साधूना वठनिवर आण्यासाठी जोरकस मोहीम सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सताधाऱ्यामधील सहकार्यामध्येच दबक्या आवाजात अंतर्गत कलह वाढला आहे. परंतु सध्या तेरी भी चुप अन मेरी भी या प्रमाणे वेगवेगळया मार्गाने आपली कामे काढून घेण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत. एखाद्या कामात अडथळा आला तर याची तक्रार थेट गॉडफादर पर्यत करण्यातही सत्तेमधील सहकारी मागेपुठे न पाहता कामे मार्गी लावत आहेत. मात्र सामान्य व्यक्ती हा पदावर असला तर तो आपल्यावर सोपविलेली जबाबदारी ज्या हेतून सोपविली त्याची प्रामाणिकता ठेवून कामे करत असतांना अशावरच मर्जीतील व स्वताचे फायदे करून घेणारी कामे आताच करून द्या अन्यथा हेच सहकारी काम मर्जी नुसार न केल्यास खड्डेबोल सुनावत असल्याने या विषयावरून आता जिल्हा परिषदेतील अंतर्गत वाद उफाळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या गॉडफादर असलेल्यांनाच यात मध्यस्थी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)