शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

टायफाईडचे १४२, डायरियाचे १२६ रुग्ण

By admin | Updated: June 24, 2015 00:30 IST

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.

आजार वाढले : दोन आठवड्यांचा अहवालअमरावती : पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. इर्विनमध्ये दोन आठवड्यांत टायफाईडचे तब्बल १४२ तर, डायरियाचे १२६ रुग्ण दाखल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पाणी जमिनीत मुरल्यावर जलस्त्रोतांची जलपातळी वाढत आहे. पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरणामुळे निर्माण होईन ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. जिल्हाभरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भावसुध्दा वाढतो. त्यातच उघड्यावरील खाद्यान्नातूनही मोठ्या प्रमाणात आजार बळकावण्याची शक्यता सर्वाधिक असते. पावसाळ्यात रोगराई वाढते. दूषित पाणी व उघड्यावरील अन्न पदार्थांमुळे डायरिया, सर्दी, खोकला, तायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे. तसेच उघड्यावरील खाद्यान्न खाणे टाळले पाहिजे. - सुनीता मेश्राम,वैद्यकीय अधिकारी.