शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

टायफाईडचे १४२, डायरियाचे १२६ रुग्ण

By admin | Updated: June 24, 2015 00:30 IST

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.

आजार वाढले : दोन आठवड्यांचा अहवालअमरावती : पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. इर्विनमध्ये दोन आठवड्यांत टायफाईडचे तब्बल १४२ तर, डायरियाचे १२६ रुग्ण दाखल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पाणी जमिनीत मुरल्यावर जलस्त्रोतांची जलपातळी वाढत आहे. पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरणामुळे निर्माण होईन ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो. जिल्हाभरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे वातावरण असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भावसुध्दा वाढतो. त्यातच उघड्यावरील खाद्यान्नातूनही मोठ्या प्रमाणात आजार बळकावण्याची शक्यता सर्वाधिक असते. पावसाळ्यात रोगराई वाढते. दूषित पाणी व उघड्यावरील अन्न पदार्थांमुळे डायरिया, सर्दी, खोकला, तायफाईड आदी आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे. तसेच उघड्यावरील खाद्यान्न खाणे टाळले पाहिजे. - सुनीता मेश्राम,वैद्यकीय अधिकारी.