शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दोन दिवसानंतर रेल्वे गाड्या पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:08 IST

मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा तास उशिराने ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचली.

ठळक मुद्देगीतांजली एक्स्प्रेसला आठ तास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा तास उशिराने ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहचली.मुंबईहून अमरावती एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, कुर्ला- हावडा शालीमार एक्सप्रेस, मुंबई- हावडा सुपरफास्ट, मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-नागपूर गरीब रथ, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस आदी विदर्भात येणाºया रेल्व गाड्या सोमवारपासून पूर्ववत झाल्या आहेत. गत दोन दिवसांपूर्वी मुंबई जलमय झाल्यामुळे मुंबई मार्गे जाणाºया बहुतांश गाड्या विलंबाने धावल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना आठ ते १० तास उशिराने मुंबई गाठावी लागली, हे विशेष.वेधशाळेने पुन्हा दोन दिवसांनी मुसळधार पाऊस असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विदर्भातून मुंबई, पुणे, अहमदाबाद मार्गे जाणाºया गाड्यांना विलंबाचा फटका बसू शकतो, अशी शक्यता रेल्वे विभागाने वर्तविली आहे. मुंबई मार्गे जाणाºया गाड्यांना विलंबाचा फटका बसला असला तरी भुसावळ-नागपूर, अमरावती, वर्धा आणि बल्लारशा दरम्यान धावणाºया पॅसेजर गाड्या वेळेवर धावल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.