शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

आरटीई आॅनलाईन प्रवेशासाठी दोन दिवस

By admin | Updated: February 24, 2017 00:19 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे आॅनलाईन अर्ज सादर

पालकांची लगबग : २५ फेब्रुवारी डेडलाईनअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे आॅनलाईन अर्ज सादर करण्यास गुरूवार ९ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ही मुदत संपणार आहे. अर्ज भरण्यासाठी आॅनलाईन असलेल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण विभागाकडे पाच हजारांचेवर अर्ज प्राप्त झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले जातात. आरटीईनुसार या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यासाठी राज्यस्तरावरून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सुरूवातीच्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आता ९ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात सुरू झाले आहे. पालकांना आॅनलाईन अर्ज सादर करताना अडचणी येऊ नयेत, म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी मदत केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागांसाठी बालकांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. शाळेत बालकांची निवड झाल्यास एसएमएसने पालकांना माहिती दिली जाईल. संकेस्तथळावर यादी लावल्या जाणार आहे. (प्रतिनिधी)