शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणातील दोन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:13 IST

वरुड : तालुक्यात देऊतवाडा येथे ग्रस्तीवर गेलेल्या महसूल पथकावर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात वरुड ...

वरुड : तालुक्यात देऊतवाडा येथे ग्रस्तीवर गेलेल्या महसूल पथकावर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात वरुड पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपी अद्यापही फरारच आहे . या प्रकरणात पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपीचा वरुड पोलीस शोध घेत असून पथके तैनात करण्यात आली .

पोलीस सूत्रानुसार आरोपीचे नाव शिवा शिवहरे , योगेश गुल्हाने , सुरेंद्र भुयार , सचिन थोटे , आशिष शेळके , महेंद्र चौधरी सर्व रा . राजूराबाजार असे असून ६ आरोपी अज्ञात असून असे १२ आरोपीविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते . यातील सर्व आरोपी पसार झाले होते . महसूल कर्मचाऱयांचे भरारी पथक गत बुधवारच्या पहाटे साडेतीन वाजता ग्रस्तीवर असताना देऊतवाडा रेती घाटावर रेती तस्करांनी महसूल हल्ला करून गंभीर जखमी केले तर या पथकाच्या दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती . आरोपींनि घटनास्थळावरून पोबारा केल्याचे सांगण्यात आले होते . पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला मात्र घटनेच्या तिसऱ्यादिवशी यातील दोन आरोपीना [आकडण्यात पोलिसांना यश आले . या याप्रकरणातील अटक केलेले आरोपी महेंद्र चौधरी आणि सचिन थोटे असे आहे . तर उर्वरित आरोपीचा शोध सुरु आहे . या प्रकरणात पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपीचा वरुड पोलीस शोध घेत असून पथके तैनात करण्यात आली .

देऊतवाडा रेती घाटावरील शेकडो ट्रॅक्टर रेतीचे ढिगारे केले जप्त

रेती तस्करांनी देऊतवाडा रेती घाटापासून काही अंतरावर रेतीची साठवणूक करून ढिगारे लावले होते . यातून रात्रीच्या वेळी तस्करी सुरु होती . महसूल आणि पोलीस विभागाने सदर साठवणूक केलेली रेती जप्त करून कारवाही केली . सदर रेतीचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते .

शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडतोय ! परंतु पर्वा कुणाला !

तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीला उधाण आले आहे . यामुळे रेती तस्करांचे चांगले फावत असून शासनाचा कोरयावधी रुपयांचा महसूल बुडत असून याची पर्वा कुणाला असा सवाल सर्वसामान्य नागरीकातून केल्या जात आहे . अनेक वेळा लिलाव केले परंतु महागाईमुळे कुणी पुढे येत नाही असे महसूल विभागाकडून सांगितल्या जाते . परंतु महसूल बुडत असल्याची पर्वा आहे तरी कुणाला ? असा सवाल सर्वसामान्य नागरीकातून विचारल्या जात आहे .