शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

एकविसावे शतक भारताचे

By admin | Updated: February 28, 2017 00:20 IST

आधुनिक काळ हा आव्हानाचा असून २१ व्या शतकातील आव्हानांना भारत समर्थपणे सामोरे जाऊ शकते.

विजय भटकर : मातृभाषाही ज्ञान विज्ञानाची भाषा असावीअमरावती : आधुनिक काळ हा आव्हानाचा असून २१ व्या शतकातील आव्हानांना भारत समर्थपणे सामोरे जाऊ शकते. त्यामुळे हे २१ वे शतक भारताचे, भारतीयांच्या कार्यकर्तृत्वाचे शतक असेल, असे त्यांनी प्रतिपादन संगणकतज्ज्ञ विजय भटकर यांनी केले. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती व ओल्ड विदर्भीयन असोसिएशनचे गुणवंत विद्यार्थी व आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या विशेष सतकार घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक विजय भटकर हे उपस्थित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते अमरावती येथे आले होते. त्यांचे आगमन होताच राष्ट्रीय छात्र सेनेच्यावतीने मानवंदना देण्यात आली. भटकर हे विदर्भ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी सुरूवातीलाच ५६ वर्षांपूर्वी मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो व मला घडविण्यामध्ये या संस्थेचा मोठा वाटा आहे, असे स्पष्ट करून गत आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी व प्राध्यापकांनी काळाची पावले ओळखून शिक्षण प्रशिक्षणात अद्ययावत असावे तसेच मातृभाषा ही ज्ञान विज्ञानाची भाषा असावी. मातृभाषेत विज्ञानाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अभ्यासक, संशोधक, भाषा तज्ञांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. भारत ही आध्यात्माची भूमी तसेच विज्ञानाची भूमि म्हणून प्राचिन काळापासून ओळखली जाते. सांगीतले. तसेच गुणवंत विद्यार्थी आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेला नॅकचे ‘अ’नामांकन व अमरावती परीक्षेत्रात सर्वोच्च गुण प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे संचालक संगीता यावले यांनी प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शैक्षणिक एकूण प्रगतीला चालणा देणारा हा उपक्रम होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुर्णिमा दिवसे, वर्षा झाडे यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना कोळाळे यांनी केले.