शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तूर उच्चांकी दहा हजारांकडे; डाळीलाही महागाईचा तडका

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 19, 2023 15:59 IST

तुरीच्या दरात २४ तासात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ

अमरावती: तुरीचे उत्पादन घटल्याने मागणी वाढती आहे. त्यामुळे भावही दहा हजारांकडे झेपावले आहेत. शुक्रवारी येथील बाजार समितीमध्ये तुरीला पहिल्यांदा उच्चांकी ९७०१ रुपये अधिकतम दर मिळाला. एका दिवसात तूरीच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनीू वाढ झालेली आहे. तुरीचे दर वाढताच तूर डाळीलाही महागाईचा तडका बसला. मॉलमध्ये १५०, तर आता किराणा दुकानात १३५ रुपयांवर पोहोचल्याने ताटातील वरणावर संक्रात आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ८४ महसूल मंडळांत झालेली अतिवृष्टी व जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेला सततचा पाऊस आणि सर्वच तालुक्यांत सरासरी पार झालेल्या पावसामुळे तूर पिकावर मर आली. ५० टक्के क्षेत्रातील तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्या जागच्या जागी सुकल्या. त्यानंतर अतिथंडीने दवाळ जाऊन बहरातील तुरीचे शेंडे जळाले होते. त्यामुळे सरासरी उत्पादन घटले. जिल्ह्यातच नव्हे तर सार्वत्रिक असेच चित्र असल्याने तुरीची आवक घटली व मागणी वाढायला लागली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीInflationमहागाई