शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन विद्युत रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 27, 2014 23:26 IST

नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी

बच्चू कडू यांचे आंदोलन : रोहित्रासाठी २४ तासांचा अल्टिमेटम्ंचांदूरबाजार : नवीन विद्युत रोहित्राअभावी शेतात ओलित करणे कठीण झाल्याने रबी पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. येत्या २४ तासात नादुरूस्त रोहित्राऐवजी नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी गनिमी काव्याने गुरूवारी आंदोलन करून मासोद-तुळजापूर मार्गावरील दोन रोहीत्र ताब्यात घेतले. हे रोहित्र पेटविण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांचा गोंधळ उडाला. अचलपूर उपविभागातील शेतकरी समस्या निवारण्यासाठी व महावितरणाच्या निकामी रोहीत्र बदलून देण्यासाठी आमदार कडू यांनी यापूर्वी विभागीय आयुक्तालयात टेंभा आंदोलन केले होते. तेव्हा विभागीय आयुक्तासमोर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पर्यायी रोहीत्र बसवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे आमदार कडू यांनी आपल्या ४०० ते ५०० कार्यकर्ते व शेतकऱ्यासमवेत ग्रामीण परिसरातल रोहीत्र ताब्यात घेण्याचा सपाटा चालविला. यावेळी त्यांनी या रोहित्राला पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकामी रोहीत्रामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी स्वत:ला डिपी शेजारील विजेच्या खांबाला बांधून घेतले होते तर प्रहार कार्यकर्त्यांनी दोन शाखा अभियंत्यांनाही ताब्यात घेतले. हरबऱ्याला पाणी देता आले नाही म्हणून हिरुर व जालनापूरच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या परिसरात १५० रोहित्र निकामी आहे. सध्या ६३ के. व्ही. ए. च्या रोहित्रावर २२ जोडण्या दिल्या गेल्या आहे. वास्तविक यावर १० जोडण्या देणे आवश्यक आहे. त्यामुळे १०० के. व्ही. ए. चे रोहित्र मिळावे, तसेच नवीन रोहित्राकरिता अतिरिक्त पैशाची मागणी करू नये,यासाठी येत्या २४ तासाचा अल्टीमेटम बच्चू कडू यांनी दिला आहे.