शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

आदिवासींची जमीन ‘तापी’त जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:58 IST

आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.

ठळक मुद्देनवनीत राणा : धारणीच्या महिला मेळाव्यात ग्वाही

अमरावती : आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.आदिवासी महिलांच्या समस्या जाणून घेता याव्यात, यासाठी धारणी येथे शनिवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनित राणा बोलत होत्या.आजही मेळघाटातील प्रत्येक गाव, खेड्यात आदिवासी बांधवांना घरकुल नाही. विद्यृत नाही, रस्ते नाहीत. आधिवासी युवक बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत. आम्ही मात्र, यासर्व समस्या सोडविणार आहो. यापुढे रोजगारासाठी कोणत्याही आदिवाशी बांधवाला गाव सोडून जाण्याची वेळ येणार नाही. वनविभागाच्या त्रासापासून आधिवाशी बांधवांना मुक्त करू, कुपोषणाच्या नावावर आदिवासींची लूट होऊ देणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बिछले, धारणी शहराध्यक्षा वर्षा जयस्वाल, जितू दुधाणे, रीता मालविय, जानेबाई, शोभा पवार, सुनंदा जोशी, विमल सेंगर, सुगडी हिरालाल, बुराई बेठेकर, शोभा हांडे, सुकई ठाकरे, सिमा मेटकर, शीला मालविय, शारदा गिरी, आदी उपस्थित होते.