शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आदिवासींची जमीन ‘तापी’त जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:58 IST

आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.

ठळक मुद्देनवनीत राणा : धारणीच्या महिला मेळाव्यात ग्वाही

अमरावती : आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.आदिवासी महिलांच्या समस्या जाणून घेता याव्यात, यासाठी धारणी येथे शनिवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनित राणा बोलत होत्या.आजही मेळघाटातील प्रत्येक गाव, खेड्यात आदिवासी बांधवांना घरकुल नाही. विद्यृत नाही, रस्ते नाहीत. आधिवासी युवक बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत. आम्ही मात्र, यासर्व समस्या सोडविणार आहो. यापुढे रोजगारासाठी कोणत्याही आदिवाशी बांधवाला गाव सोडून जाण्याची वेळ येणार नाही. वनविभागाच्या त्रासापासून आधिवाशी बांधवांना मुक्त करू, कुपोषणाच्या नावावर आदिवासींची लूट होऊ देणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बिछले, धारणी शहराध्यक्षा वर्षा जयस्वाल, जितू दुधाणे, रीता मालविय, जानेबाई, शोभा पवार, सुनंदा जोशी, विमल सेंगर, सुगडी हिरालाल, बुराई बेठेकर, शोभा हांडे, सुकई ठाकरे, सिमा मेटकर, शीला मालविय, शारदा गिरी, आदी उपस्थित होते.