शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची जमीन ‘तापी’त जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:58 IST

आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.

ठळक मुद्देनवनीत राणा : धारणीच्या महिला मेळाव्यात ग्वाही

अमरावती : आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनीत राणा यांनी धारणी येथील भरगच्च महिला मेळाव्यात दिली.आदिवासी महिलांच्या समस्या जाणून घेता याव्यात, यासाठी धारणी येथे शनिवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनित राणा बोलत होत्या.आजही मेळघाटातील प्रत्येक गाव, खेड्यात आदिवासी बांधवांना घरकुल नाही. विद्यृत नाही, रस्ते नाहीत. आधिवासी युवक बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम मिळावे, यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत. आम्ही मात्र, यासर्व समस्या सोडविणार आहो. यापुढे रोजगारासाठी कोणत्याही आदिवाशी बांधवाला गाव सोडून जाण्याची वेळ येणार नाही. वनविभागाच्या त्रासापासून आधिवाशी बांधवांना मुक्त करू, कुपोषणाच्या नावावर आदिवासींची लूट होऊ देणार नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बिछले, धारणी शहराध्यक्षा वर्षा जयस्वाल, जितू दुधाणे, रीता मालविय, जानेबाई, शोभा पवार, सुनंदा जोशी, विमल सेंगर, सुगडी हिरालाल, बुराई बेठेकर, शोभा हांडे, सुकई ठाकरे, सिमा मेटकर, शीला मालविय, शारदा गिरी, आदी उपस्थित होते.