शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

एसीपींकडून अपघातमुक्त वाहतुकीचे धडे

By admin | Updated: February 27, 2016 00:11 IST

शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे,

कर्मचाऱ्यांची उपस्थिती : अपघात टाळण्याचा मंत्रअमरावती : शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे, अशा शब्दांत वाहतूक शाखेचे प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपघातमुक्तीचे धडे दिले. शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गाडगेनगर, फ्रेजरपुरा आणि राजापेठ या तीन भागांमध्ये वाहतूक शाखेची विभागणी करण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि वाढलेली वाहन संख्या पाहता वाहतूक शाखेची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्या पार्श्वभूमिवर डाखोरे यांनी अपघात झाल्यावर वाहतूक पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला त्वरित लगतच्या रुग्णालयात हलवावे व वाहनांना त्वरित रस्त्याने बाजूने करावे, गर्दी होऊन जनआंदोलन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि तत्पूर्वी अपघातच होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्धोक वाहतुकीसाठी जनजागृती करण्याचे धडे डाखोरे यांनी दिले. शहर वाहतूक शाखेच्या इर्विन चौक स्थित कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन सत्राला वाहतूक निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)