शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

एसीपींकडून अपघातमुक्त वाहतुकीचे धडे

By admin | Updated: February 27, 2016 00:11 IST

शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे,

कर्मचाऱ्यांची उपस्थिती : अपघात टाळण्याचा मंत्रअमरावती : शहरात एखादा अपघात झाल्यास वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने समोर येतो. सुरक्षित वाहतूक आणि अपघातमुक्त शहर ही आपली जबाबदारी आहे, अशा शब्दांत वाहतूक शाखेचे प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपघातमुक्तीचे धडे दिले. शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गाडगेनगर, फ्रेजरपुरा आणि राजापेठ या तीन भागांमध्ये वाहतूक शाखेची विभागणी करण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि वाढलेली वाहन संख्या पाहता वाहतूक शाखेची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्या पार्श्वभूमिवर डाखोरे यांनी अपघात झाल्यावर वाहतूक पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला त्वरित लगतच्या रुग्णालयात हलवावे व वाहनांना त्वरित रस्त्याने बाजूने करावे, गर्दी होऊन जनआंदोलन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि तत्पूर्वी अपघातच होणार नाही, याची खबरदारी घेऊन निर्धोक वाहतुकीसाठी जनजागृती करण्याचे धडे डाखोरे यांनी दिले. शहर वाहतूक शाखेच्या इर्विन चौक स्थित कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन सत्राला वाहतूक निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)