शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

अंजनसिंगी-कुऱ्हा रोडवरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:12 IST

अंजनसिंगी : यवतमाळ ते रिद्धपूर रस्ता दुरुस्तीचे काम सध्या अंजनसिंगी ते कुऱ्हा या टप्प्यावर सुरू आहे. काम करणाऱ्या कंत्राटदाराने ...

अंजनसिंगी : यवतमाळ ते रिद्धपूर रस्ता दुरुस्तीचे काम सध्या अंजनसिंगी ते कुऱ्हा या टप्प्यावर सुरू आहे. काम करणाऱ्या कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता खोदून त्यात काळी माती टाकली आहे. बुधवारी संध्याकाळी आलेल्या पावसामुळे रोडवर चिखल होऊन वाहतूक ठप्प झाली. काही वाहने त्यामध्ये फसली होती. सदर रस्त्याच्या कामावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तिवसा यांची देखरेख मुळीच नाही. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. पावसामुळे अनेक दुचाकीचालकांना फसलेली वाहने तेथेच परत जावे लागले. मात्र, याकडे काम करणाऱ्या कंत्राटदाराने लक्ष दिले नाही. पुलाचे बांधकाम सुरू असताना, वळण रस्त्यावर कुठलीही सूचना नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी कंत्राटदाराला योग्य काम करण्याची तसेच रस्त्यावर मातीऐवजी मुरूम, गिट्टी टाकून ताबडतोब दबाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.

---------------