शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भजनांच्या माध्यमातून चरित्र व चारित्र्य निर्माण होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:01 IST

भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले.

ठळक मुद्देबबनराव सराडकर : गुरुकुंजातील पुण्यतिथी महोत्सवात भजन संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित भजन संमेलनाचे उद्घाटन सराडकर यांनी बुधवारी केले. अध्यक्षस्थानी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख स्नेहाशिष दास, शरद प्रतिष्ठानचे संयोजक नंदकुमार बंड, माजी उपायुक्त महादेव राघोर्ते, कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळे, रमेश डेहणकर, नारायण गोमासे, श्रीकांत तोटे, नानासाहेब निवल, दत्ताजी राऊत, बाबूभाई टोले, नीलेश गळे, रघुनाथ कर्डीकर यांची उपस्थिती होती.मुख्य कार्यक्रमापूर्वी अजय चव्हाण, श्रीजय चव्हाण, चेतन अंबोरे यांच्या चमूने खंजिरी भजनांचे सादरीकरण केले. भजन संमेलनाचे प्रास्ताविक मानवसेवा छात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले. संचालन माधुरी भोयर व राहुल काळे यांनी केले.आज आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धामहोत्सवात गुरुवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होईल. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर विलास साबळे चिंतन व्यक्त करतील. नीळकंठ हळदे ग्रामगीता प्रवचन करतील. डॉ. मुस्ताक शेख हृदयरोग प्रतिबंधावर माहिती देतील. सायंकाळी साहित्यिक सुभाष सावरकर सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर चिंतन प्रस्तुत करतील. यानंतर वरवट खंडेराव येथील श्रीगुरुदेव मित्र भजन मंडळाची भजने व अमरावतीच्या मुक्ता नाल्हे यांचे अभंग गायन होईल. रात्री ९.१५ ते १०.३० दरम्यान नीलेश गावंडे कीर्तन सादर करतील.