शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन दिवस थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:58 IST

गत आठवड्यातील ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.

ठळक मुद्देहवामान तज्ञांची माहितीशहरासह ग्रामीणमध्ये पेटल्या शेकोट्या

आॅनलाईन लोकमतअमरावती : गत आठवड्यातील ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने शहरासह ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या आहेत. आता आणखी तीन दिवस थंडीची लाट वाढणार आहे. हा थंडीचा कडाका मात्र रबीसाठी पोषक असल्याने पेरण्यांची लगबग वाढली आहेअरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. आता मात्र, उत्तरेकडील वाºयाचा जोर वाढल्याने पूर्व राजस्थान, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तर, पूर्व मध्यपेदेशात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणामस्वरूप विदर्भासह ुजिल्ह्यातही थंडीच्या कडाक्यात वाढ झालीे. वातावरण बदलामुळे व बोचºया थंडीमुळे सर्दी,ताप, खोकला आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे.ही थंडी खरिपाच्या तुरीला पोषक आहे. तसेच रबी पिकांनादेखील दिलासा देणारी आहे. थंडीमध्ये गव्हाची उगवण चांगली होत असल्याने यंदा डिसेंबरपूर्वीच गव्हाच्या पेरण्यांना वेग आला आहे. सद्यस्थितीत १० हजार हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. दर्यापूर, धामणगाव, अंजनगाव सुर्जी व चांदूर रेल्वे तालुक्यात मात्र गव्हाच्या पेरण्यांनी वेग घेतलेला नाही. याउलट हरभºयाची मात्र सरासरीच्या ७५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिल्ह्यात करडई, मका, सूर्यफूल आदी पिकांचे क्षेत्र यंदा नाममात्र राहतील.