शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तिघे बाल सुधारगृहात, तीन आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:15 IST

तिवसा : बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याच्या आमला विश्वेश्वर येथील घटनेत तीन अल्पवयीनांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर तिघांना ...

तिवसा : बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याच्या आमला विश्वेश्वर येथील घटनेत तीन अल्पवयीनांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर तिघांना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

‘सैराट’ चित्रपटाच्या कथानकाला शोभणारा थरार कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमला विश्वेश्वऱ (ता. चांदूर रेल्वे) गावात गुरुवारी रात्री घडला. अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून अवघ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मित्राच्या मदतीने अक्षय ऊर्फ गुणवंत दिलीप अमदुरे (२२, रा. चांदूर रेल्वे) या तिच्या प्रियकराची हत्या केली. या प्रकरणातील तीन आरोपींना शनिवारी चांदूर रेल्वे येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. अजय सुरेश धडांंगे (२२), प्रवीण नारायण बकाले (३४) व मयूर भीमराव सहारे (२२, तिघेही रा. आमला विश्वेश्वर) यांचा यात समावेश आहे. अल्पवयीन तिघांची शुक्रवारी उशिरा बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून चाकूसह दुचाकी जप्त केल्या असून, या प्रकरणाची सखोल चौकशी कुऱ्हा पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे करीत आहेत.