शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:21 IST

जागतिक स्तरावर पाणीप्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रिप इरिगेशनवर भर दिला पाहिजे. जगात तिसरे महायुद्घ झाले, तर ते पाण्यासाठी होईल.

ठळक मुद्देसुधीर भोंगळे : शिवजयंतीनिमित्त म्हैसपूर येथे पाणी परिषद

ऑनलाईन लोकमतटाकरखेडा संभू : जागतिक स्तरावर पाणीप्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रिप इरिगेशनवर भर दिला पाहिजे. जगात तिसरे महायुद्घ झाले, तर ते पाण्यासाठी होईल. यामुळे पाणी धोरणाला निश्चित दिशा देण्यासाठी सर्व स्तरावरील लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे यांनी म्हैसपूर येथे व्यक्त केले.भातकुली तालुक्यातील म्हैसपूर येथे शिवजयंतीनिनित्त पाणी परिषद घेण्यात आली, यावेळी सुधीर भोंगळे हे प्रमुख वक्ते होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले, जि.प. सदस्य प्रकाश साबळे, सुनील डिके, बाजार समितीचे संचालक विकास इंगोले, प्रमोद इंगोले, अंबाडेकर, भैयासाहेब निचळ तसेच खारपाणपट्ट्यातील ५० गावांतील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रकाश साबळे यांनीही मार्गदर्शन केले. यानिमित्त गरीब व गरजू शेतकरी, शेतमजूर महिलांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी विश्वंभर मार्के, अवि पाटील ढोके, रवि बुरघाटे, दत्ता गावंडे, ऐनुल्ला खान, राहुल तायडे, समीर जवंजाळ, पंकज देशमुख, गोपाल महल्ले, सुनील भगत, उमेश वाकोडे, गोपाल महल्ले, डिगांबर गाळे, अनिकेत जावरकर, अंकुश जुनघरे, आशुतोष देशमुख, ज्ञानेश्वर काळे, विनोद जायवाल आदी ग्रामस्त मंडळी आदी उपस्थित होते.