शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाईल चोरांना सोईचे ठरतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:16 IST

असाईनमेंट पान १ फोटो पी १३ भाकरे अमरावती : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण अलीकडे वाढतेच आहे. मात्र, मोबाईल जीवनावश्यक ...

असाईनमेंट पान १

फोटो पी १३ भाकरे

अमरावती : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण अलीकडे वाढतेच आहे. मात्र, मोबाईल जीवनावश्यक वस्तू बनली आहे. अनेक जण दोन ते तीन मोबाईल वापरतात. अलीकडे आकाराने मोठे असलेले मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत भर पडली आहे. ते मोबाईल ना हातात बसतात, न खिशात मावतात. त्यामुळे की काय, मोबाईल चोरणे चोरांसाठी सोईचे ठरत असल्याची स्थिती आहे.

कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन क्लास घेतले गेले. घेतले जात आहेत. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर ऑनलाईन क्लास करणे फारसे शक्य नाही. त्यामुळे टॅबसह अनेकांच्या घरात आकाराने मोठे मोबाईल आले. ते घेऊन पालक बाहेर पडले की, ते धड खिशातही मावत नाही, ना हातात. त्यामुळे चोरांचे आयतेच फावत असल्याचे निरीक्षण आहे.

शहरातील मोबाईल चोरीच्या घटना

२०१९ : १८९१

२०२० : १११३

२०२१ : ५६७

चोरी नव्हे गहाळ म्हणा

१) मोबाईल चोरीची तक्रार घेऊन गेल्यास ती तक्रार ‘गहाळ’ म्हणून नोंदविली जाते.

२) एफआयआरची विनंती केल्यास समुपदेशन केले जाते.

३) गहाळ म्हटल्यास लवकर तपास होईल, असेही सांगितले जाते.

४) सायबर पोलिसांकडे जाण्याचा सल्लादेखील दिला जातो.

/////////////

या भागांमध्ये मोबाईल सांभाळा

१) अंबादेवी यात्रेमध्ये भाविकांची तुफान गर्दी असते. तेथे मोबाईल चोर सक्रिय असतात.

२) स्थानिक इतवारा बाजार, शुक्रवार बाजारात मोठी ग्राहकी असते. तेथेही तुमचा मोबाईल लक्ष्य केला जातो.

३) सायन्स कोअर मैदान, नेहरू मैदानातील गर्दीतही मोबाईल चोर संधी शोधतात.