शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 8, 2024 22:08 IST

आधी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून जाळीवर उड्या : ३०० प्रकल्पग्रस्तांचा रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

अमरावती : प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयास घेराव करण्यास मोर्शीवरुन निघालेल्या ३०० वर प्रकल्पग्रस्तांना सोमवारी सायंकाळी पोलिसांनी रोखले. त्यामुळे त्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात शिदोऱ्या काढून ठिय्या दिला. अचानक झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली. 

येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दरम्यान आम्ही कोणत्याही मार्गाने मुंबई गाठू, असा निर्घार याप्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.विविध मागण्यांसाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त कृती समितीचे मोर्शी तहसील कार्यालयासमोर १९ मे २०२३ पासून आत्मक्लेश आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला २४५ दिवस झालेले आहे. 

त्यापूर्वी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी २५ ऑगस्ट २०२३ रोजी १० ते १२ प्रकल्पग्रस्तांनी मुंबई मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरुन सुरक्षा जाळीवर उडी घेत घोषणा दिल्या व राज्याचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :Amravatiअमरावती