शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 8, 2024 22:08 IST

आधी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून जाळीवर उड्या : ३०० प्रकल्पग्रस्तांचा रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

अमरावती : प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयास घेराव करण्यास मोर्शीवरुन निघालेल्या ३०० वर प्रकल्पग्रस्तांना सोमवारी सायंकाळी पोलिसांनी रोखले. त्यामुळे त्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात शिदोऱ्या काढून ठिय्या दिला. अचानक झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली. 

येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दरम्यान आम्ही कोणत्याही मार्गाने मुंबई गाठू, असा निर्घार याप्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.विविध मागण्यांसाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त कृती समितीचे मोर्शी तहसील कार्यालयासमोर १९ मे २०२३ पासून आत्मक्लेश आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला २४५ दिवस झालेले आहे. 

त्यापूर्वी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी २५ ऑगस्ट २०२३ रोजी १० ते १२ प्रकल्पग्रस्तांनी मुंबई मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरुन सुरक्षा जाळीवर उडी घेत घोषणा दिल्या व राज्याचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :Amravatiअमरावती