शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

ताण तुटला, यंदाही मृग बहर हुलकावणी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर ...

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर असलेल् ? ? ? ? ? ?या संत्राबागा १६ ते १९ मे तारखेच् ? ? ? ? ? ? ?या पावसाने टवटवीत झाझाल्याने असून, संत्र्याचा मृग बहर येण्यासाठी झाडाने चिम घेणे आवश्यक असते. तथापि, मृग बहर हा १०० टक्के नैसर्गिक पावसावर अवलंबून असतो. त्याकरिता २०० मिलिमीटर पाऊस, हवेतील आर्द्रता ८०-९० टक्के आणि तापमान २७-२९ अंश सेल्सिअस हे योग्य प्रमाणात असणे जरूरी आहे. १५ जून ते १५ जुलै ? ? ?या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीत ओलावा गरजेचा असतो. ? ? ?या काळातील ढगाळ वातावरण व ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असली की, सर्वोत्तम मृग बहार धरतो. याच काळात ओलीताची सोय असणे अतिशय महत्त्वाचे असते, अन्यथा मृग बहरावर प्रतिकूल परिणाम होतो.

मृग बहार येण्याकरिता संत्रा झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. कडक उष्णतामान असले तरी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यंदा प्रथमच तालुक्यातील संत्रा बागा मृग बहारा विना राहण्याची दाट शक्यता आहे

आधीच हवालदिल झालेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झटका दिला आहे

मृग बहारातील योग्य ताण बसलेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या झाडांची पाने कोमेजतात, सुकत खालच् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या बाजूने वाकतात. काही प्रमाणात पानाची गळ सुद्धा होते.

शेतकऱ्यांना संत्र्याचा मृग बहार हा तालुक्यात करोडो रुपयाची उलाढाल दरवर्षी होत असते ते यावर्षी अनेक शेतकरी मुकणार हे नक्की .

कोट

अवकाळी पावसामूळे ताण तुटल्यास व झाडांनी ताण (चिम) घेतलाच नसल्यास २५ मे - १० जून या कालावधीत "क्लोरोक्वाट क्लोराइड" किंवा "प्याक्लोबुट्राझोल" या वाढ निरोधकांचा सोबत

अधिक 00.52.34 या विद्राव्य खताची १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण् या करुन ताण आणण्याचा कृत्रिम प्रयत्न करणे गरजेचे आहे.

--प्राचार्य शामसुंदर ताथोडे स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय,हातुरणा ता. वरुड

कोट २

सलग संत्र्याचा मृग बहार न येण्याचे तिसरे वर्षे आहे बहार न आल्यास संपूर्ण वर्षभर देखभाल व येणारा खर्च ही वाया जाते व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे.याही वर्षी मृग बहार चकवा देईल असे वाटते.

--किशोर गोळे,

संत्रा उत्पादक, शेतकरी पवनी (संक्राजी)