शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

ताण तुटला, यंदाही मृग बहर हुलकावणी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर ...

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर असलेल् ? ? ? ? ? ?या संत्राबागा १६ ते १९ मे तारखेच् ? ? ? ? ? ? ?या पावसाने टवटवीत झाझाल्याने असून, संत्र्याचा मृग बहर येण्यासाठी झाडाने चिम घेणे आवश्यक असते. तथापि, मृग बहर हा १०० टक्के नैसर्गिक पावसावर अवलंबून असतो. त्याकरिता २०० मिलिमीटर पाऊस, हवेतील आर्द्रता ८०-९० टक्के आणि तापमान २७-२९ अंश सेल्सिअस हे योग्य प्रमाणात असणे जरूरी आहे. १५ जून ते १५ जुलै ? ? ?या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीत ओलावा गरजेचा असतो. ? ? ?या काळातील ढगाळ वातावरण व ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असली की, सर्वोत्तम मृग बहार धरतो. याच काळात ओलीताची सोय असणे अतिशय महत्त्वाचे असते, अन्यथा मृग बहरावर प्रतिकूल परिणाम होतो.

मृग बहार येण्याकरिता संत्रा झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. कडक उष्णतामान असले तरी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यंदा प्रथमच तालुक्यातील संत्रा बागा मृग बहारा विना राहण्याची दाट शक्यता आहे

आधीच हवालदिल झालेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झटका दिला आहे

मृग बहारातील योग्य ताण बसलेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या झाडांची पाने कोमेजतात, सुकत खालच् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या बाजूने वाकतात. काही प्रमाणात पानाची गळ सुद्धा होते.

शेतकऱ्यांना संत्र्याचा मृग बहार हा तालुक्यात करोडो रुपयाची उलाढाल दरवर्षी होत असते ते यावर्षी अनेक शेतकरी मुकणार हे नक्की .

कोट

अवकाळी पावसामूळे ताण तुटल्यास व झाडांनी ताण (चिम) घेतलाच नसल्यास २५ मे - १० जून या कालावधीत "क्लोरोक्वाट क्लोराइड" किंवा "प्याक्लोबुट्राझोल" या वाढ निरोधकांचा सोबत

अधिक 00.52.34 या विद्राव्य खताची १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण् या करुन ताण आणण्याचा कृत्रिम प्रयत्न करणे गरजेचे आहे.

--प्राचार्य शामसुंदर ताथोडे स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय,हातुरणा ता. वरुड

कोट २

सलग संत्र्याचा मृग बहार न येण्याचे तिसरे वर्षे आहे बहार न आल्यास संपूर्ण वर्षभर देखभाल व येणारा खर्च ही वाया जाते व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे.याही वर्षी मृग बहार चकवा देईल असे वाटते.

--किशोर गोळे,

संत्रा उत्पादक, शेतकरी पवनी (संक्राजी)