शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

ताण तुटला, यंदाही मृग बहर हुलकावणी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर ...

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर असलेल् ? ? ? ? ? ?या संत्राबागा १६ ते १९ मे तारखेच् ? ? ? ? ? ? ?या पावसाने टवटवीत झाझाल्याने असून, संत्र्याचा मृग बहर येण्यासाठी झाडाने चिम घेणे आवश्यक असते. तथापि, मृग बहर हा १०० टक्के नैसर्गिक पावसावर अवलंबून असतो. त्याकरिता २०० मिलिमीटर पाऊस, हवेतील आर्द्रता ८०-९० टक्के आणि तापमान २७-२९ अंश सेल्सिअस हे योग्य प्रमाणात असणे जरूरी आहे. १५ जून ते १५ जुलै ? ? ?या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीत ओलावा गरजेचा असतो. ? ? ?या काळातील ढगाळ वातावरण व ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असली की, सर्वोत्तम मृग बहार धरतो. याच काळात ओलीताची सोय असणे अतिशय महत्त्वाचे असते, अन्यथा मृग बहरावर प्रतिकूल परिणाम होतो.

मृग बहार येण्याकरिता संत्रा झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. कडक उष्णतामान असले तरी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यंदा प्रथमच तालुक्यातील संत्रा बागा मृग बहारा विना राहण्याची दाट शक्यता आहे

आधीच हवालदिल झालेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झटका दिला आहे

मृग बहारातील योग्य ताण बसलेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या झाडांची पाने कोमेजतात, सुकत खालच् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या बाजूने वाकतात. काही प्रमाणात पानाची गळ सुद्धा होते.

शेतकऱ्यांना संत्र्याचा मृग बहार हा तालुक्यात करोडो रुपयाची उलाढाल दरवर्षी होत असते ते यावर्षी अनेक शेतकरी मुकणार हे नक्की .

कोट

अवकाळी पावसामूळे ताण तुटल्यास व झाडांनी ताण (चिम) घेतलाच नसल्यास २५ मे - १० जून या कालावधीत "क्लोरोक्वाट क्लोराइड" किंवा "प्याक्लोबुट्राझोल" या वाढ निरोधकांचा सोबत

अधिक 00.52.34 या विद्राव्य खताची १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण् या करुन ताण आणण्याचा कृत्रिम प्रयत्न करणे गरजेचे आहे.

--प्राचार्य शामसुंदर ताथोडे स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय,हातुरणा ता. वरुड

कोट २

सलग संत्र्याचा मृग बहार न येण्याचे तिसरे वर्षे आहे बहार न आल्यास संपूर्ण वर्षभर देखभाल व येणारा खर्च ही वाया जाते व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे.याही वर्षी मृग बहार चकवा देईल असे वाटते.

--किशोर गोळे,

संत्रा उत्पादक, शेतकरी पवनी (संक्राजी)