शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

ताण तुटला, यंदाही मृग बहर हुलकावणी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर ...

संत्र्याचा मृग बहार घेण्यासाठी साधारणपणे ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. तौक्ते वादळाने अवकाळी पावसामुळे ताणावर असलेल् ? ? ? ? ? ?या संत्राबागा १६ ते १९ मे तारखेच् ? ? ? ? ? ? ?या पावसाने टवटवीत झाझाल्याने असून, संत्र्याचा मृग बहर येण्यासाठी झाडाने चिम घेणे आवश्यक असते. तथापि, मृग बहर हा १०० टक्के नैसर्गिक पावसावर अवलंबून असतो. त्याकरिता २०० मिलिमीटर पाऊस, हवेतील आर्द्रता ८०-९० टक्के आणि तापमान २७-२९ अंश सेल्सिअस हे योग्य प्रमाणात असणे जरूरी आहे. १५ जून ते १५ जुलै ? ? ?या कालावधीत संत्रा बागेतील जमिनीत ओलावा गरजेचा असतो. ? ? ?या काळातील ढगाळ वातावरण व ५ ते ६ दिवसांची पावसाची झड असली की, सर्वोत्तम मृग बहार धरतो. याच काळात ओलीताची सोय असणे अतिशय महत्त्वाचे असते, अन्यथा मृग बहरावर प्रतिकूल परिणाम होतो.

मृग बहार येण्याकरिता संत्रा झाडाला उन्हाळ्यात पाण्याचा ताण द्यावा लागतो. कडक उष्णतामान असले तरी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यंदा प्रथमच तालुक्यातील संत्रा बागा मृग बहारा विना राहण्याची दाट शक्यता आहे

आधीच हवालदिल झालेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झटका दिला आहे

मृग बहारातील योग्य ताण बसलेल् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या झाडांची पाने कोमेजतात, सुकत खालच् ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?या बाजूने वाकतात. काही प्रमाणात पानाची गळ सुद्धा होते.

शेतकऱ्यांना संत्र्याचा मृग बहार हा तालुक्यात करोडो रुपयाची उलाढाल दरवर्षी होत असते ते यावर्षी अनेक शेतकरी मुकणार हे नक्की .

कोट

अवकाळी पावसामूळे ताण तुटल्यास व झाडांनी ताण (चिम) घेतलाच नसल्यास २५ मे - १० जून या कालावधीत "क्लोरोक्वाट क्लोराइड" किंवा "प्याक्लोबुट्राझोल" या वाढ निरोधकांचा सोबत

अधिक 00.52.34 या विद्राव्य खताची १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण् या करुन ताण आणण्याचा कृत्रिम प्रयत्न करणे गरजेचे आहे.

--प्राचार्य शामसुंदर ताथोडे स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालय,हातुरणा ता. वरुड

कोट २

सलग संत्र्याचा मृग बहार न येण्याचे तिसरे वर्षे आहे बहार न आल्यास संपूर्ण वर्षभर देखभाल व येणारा खर्च ही वाया जाते व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे.याही वर्षी मृग बहार चकवा देईल असे वाटते.

--किशोर गोळे,

संत्रा उत्पादक, शेतकरी पवनी (संक्राजी)