शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पाण्याचे रीडिंग, देयके वाटपाकरिता ७७ लाखांची निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST

अमरावती : शहरात ९३ हजार नळकनेक्शनधारक आहेत. सदर ग्राहकांच्या घरी नळाला मीटर लावण्यात आले आहे. ग्राहकाने किती पाण्याचा वापर ...

अमरावती : शहरात ९३ हजार नळकनेक्शनधारक आहेत. सदर ग्राहकांच्या घरी नळाला मीटर लावण्यात आले आहे. ग्राहकाने किती पाण्याचा वापर केला, त्याचे मीटर रीडिंग घेणे तसेच त्यानंतर ग्राहकाच्या घरी दरमहिन्याला बिल पोहचविण्याकरिता एजन्सी नेमण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती कार्यालयाने ७७ लाखांची ई- निविदा काढली आहे.

ई- निविदेकरिता फक्त दोनच एजन्सी पुढे आल्या आहेत. नियमानुसार किमान तीन एजन्सीने इ-निविदा प्रक्रियेत सहभाग घेणे अनिर्वाय आहे. त्यामुळे सदर ई- निविदेचे प्रकरण कार्यकारी अभियंता यांनी अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे पाठविले. त्यांच्या निर्णयानंतरच सदर ई-निविदा पुन्हा रिकॉल करायचे की कसे? यानंतर निर्णय होणार असल्याचे कार्यकारी अभियंता निवृत्त रकताडे यांनी सांगितले.

पूर्वी पाण्याच्या मीटरचे रीडिंग घेणे व ग्राहकांच्या घरी बिले पोहचविण्याचे काम ओव्हर ग्रुपला मिळाले होते. मात्र, कामाची मुदत संपल्याने नव्याने ई- निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. शहरात ९३ हजार नळग्राहक असून, त्यांना दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला प्रतिदिन १२१ दलघमी एवढे पाणी लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.