शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

मंदिरे,शाळा अद्यापही कोरोनाच्या सावटातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

अमरावती ; कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लाॅकडाईनचा पर्याय निवडला आता अनलाॅकनंतर सर्व खुले केले असतानाही मंदिरे व ...

अमरावती ; कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लाॅकडाईनचा पर्याय निवडला आता अनलाॅकनंतर सर्व खुले केले असतानाही मंदिरे व शाळा बंदच असल्याने अद्यापही कोरोनाचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे.सणासुदीचे दिवस असतांनाही मंदिरे बंद आहेत.परिणामी भाविकांचाही हिरमोड होत आहे.

मागील दिड वर्षपासून मंदिराचे दरवाजे बंद आहेत.तर शाळा उघडल्या असल्या तरी विद्यार्थ्याविना. ना विद्यार्थी शाळेत ना भक्त मंदिरात असे चित्र आजघडीला आहे.ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू केले आहेत. या ठिकाणीही मोजकेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.परिणामी विद्यार्थीही शिक्षणापासू दूर जात असल्याचे दिसून येत आहे. आठवी ते बारावी वगळता इतर वर्ग बंद असल्याने बहूतांश विद्यार्थी अभ्याक्रमापासून विचलीत होत आहे. श्रावण महिना हा पुजाअर्चा करण्याचा महिना मानला जातो.त्यामुळे भाविष अशावेळी घरीच पुजाअर्चा करून समाधान मानावे लागत आहे. मंदिर म्हटले की रोज भाविकांची रेलचेल नेहमीच पाहावयास मिळायची मात्र कोरोना संकट आल्यापासून मंदिरेही बंद असल्याने हा परिसर सुनासन दिसत आहे.