शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मंदिरे,शाळा अद्यापही कोरोनाच्या सावटातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

अमरावती ; कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लाॅकडाईनचा पर्याय निवडला आता अनलाॅकनंतर सर्व खुले केले असतानाही मंदिरे व ...

अमरावती ; कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने लाॅकडाईनचा पर्याय निवडला आता अनलाॅकनंतर सर्व खुले केले असतानाही मंदिरे व शाळा बंदच असल्याने अद्यापही कोरोनाचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे.सणासुदीचे दिवस असतांनाही मंदिरे बंद आहेत.परिणामी भाविकांचाही हिरमोड होत आहे.

मागील दिड वर्षपासून मंदिराचे दरवाजे बंद आहेत.तर शाळा उघडल्या असल्या तरी विद्यार्थ्याविना. ना विद्यार्थी शाळेत ना भक्त मंदिरात असे चित्र आजघडीला आहे.ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू केले आहेत. या ठिकाणीही मोजकेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.परिणामी विद्यार्थीही शिक्षणापासू दूर जात असल्याचे दिसून येत आहे. आठवी ते बारावी वगळता इतर वर्ग बंद असल्याने बहूतांश विद्यार्थी अभ्याक्रमापासून विचलीत होत आहे. श्रावण महिना हा पुजाअर्चा करण्याचा महिना मानला जातो.त्यामुळे भाविष अशावेळी घरीच पुजाअर्चा करून समाधान मानावे लागत आहे. मंदिर म्हटले की रोज भाविकांची रेलचेल नेहमीच पाहावयास मिळायची मात्र कोरोना संकट आल्यापासून मंदिरेही बंद असल्याने हा परिसर सुनासन दिसत आहे.