शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपूरच्या नदीपात्रात शिक्षकांचे ‘जलसमर्पण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 22:03 IST

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागावे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महासंघाच्यावतीने शनिवारी तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे शेकडो शिक्षकांनी जलसमर्पण आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिला.

ठळक मुद्देशेकडो शिक्षकांचा सहभाग : शेखर भोयर यांचा जलसमाधीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागावे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महासंघाच्यावतीने शनिवारी तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे शेकडो शिक्षकांनी जलसमर्पण आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिला.शासनाच्या दररोज नव्या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्र भरकटत चालले आहे. १९८६ च्या मूळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून शिक्षणपद्धती दूर चालली आहे. शासनाच्या धोरणांमुळेच शासकीय शाळांची पटसंख्या रोडावत आहे. स्वयंअर्थसाहाय्यित इंग्रजी शाळांची खिरापत वाटणे, यामध्ये २५ टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवणे, जि.प. शाळांना पाचवा व आठवा वर्ग जोडणे यामुळेच मराठी शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे. याशिवाय सद्यस्थितीत अपत्यसंख्याही कमी आहे. या सर्व बाबीचा सारासार विचार न करता शासन शाळा बंद करायला निघाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षक कौंडण्यापुरात दाखल झाले होते व येथील वर्धा नदीपात्रात शिक्षकांनी उतरून जलसमर्पण आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास याच नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.राज्यातील १३१४ मराठी शाळा बंदशासनाने राज्यातील १ हजार ३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निश्चय केला आहे. याचा यावेळी शिक्षकांनी निषेध केला. १ हजार ६२८ शाळांना प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान देणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन सुरू करावी, यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या.