शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

समायोजनाविरोधात शिक्षक दाम्पत्याचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:29 IST

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अंगोडा येथील जिल्हा परिषदेची कमी पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील दोन शिक्षकांचे टाकळी जहागीर येथे समायोजन करण्यात आले.

ठळक मुद्देझेडपीसमोर डेरा : शंभर टक्के दिव्यांग मुलांच्या पालकांकडून न्यायाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अंगोडा येथील जिल्हा परिषदेची कमी पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील दोन शिक्षकांचे टाकळी जहागीर येथे समायोजन करण्यात आले. मात्र, येथेही पटसंख्या कमी असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. समायोजनाच्या प्रक्रियेत शंभर टक्के दिव्यांग असलेल्या मुलांच्या शिक्षक आईवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अन्याय केला आहे. या अन्यायाविरोधात ज्योती धाकडे व सत्येंद्र अभ्यंकर यांनी गुरुवारपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.कमी पटसंख्येचे कारणाहून अंगोडा येथील झेडपी शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शिक्षकांचे टाकळी येथील शाळेत समायोजन करण्यात आले. परंतु, या ठिकाणीही कमी पटसंख्येमुळे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात रिक्त असलेल्या शाळेवरच म्हणजेच रायपूर पांढरी या शाळेवर होणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण विभागाचे शिक्षिका धाकडे यांना न्याय दिला नाही. त्यांचा एकुलता एक मुलगा शंभर टक्के दिव्यांग आहे. त्याची दिनचर्या ही पती व पत्नीलाच करावी लागते. ॉ दिव्यांग मुलाचे पालक असलेल्या शिक्षक दाम्पत्याला न्याय मिळत नसल्याने ज्योती धाकडे व सत्येंद्र अभ्यंकर यांनी टाकळी जहागीर येथील स्थानांतरण रद्द करून प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या रायपूर पांढरी येथील शाळेत रिक्त असलेल्या जागेवर नियमित करण्याची मागणी उपोषणाच्या माध्यमातून केली आहे. सीईओ यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.