शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

आदिवासीविरोधी शासनाला धडा शिकवा

By admin | Updated: August 12, 2016 00:14 IST

दोन वर्षांत राज्य व केंद्र शासनाने आदिवासींना योजनांच्या लाभापासून पूर्णत: वंचित ठेवले आहे.

बबलू देशमुख यांचे प्रतिपादन : काँग्रेसचा मेळावा परतवाडा : दोन वर्षांत राज्य व केंद्र शासनाने आदिवासींना योजनांच्या लाभापासून पूर्णत: वंचित ठेवले आहे. अशा या नरकासूर शासनाला आता धडा शिकवा, सर्व योजनांचा लाभ बंद केल्याने शेतकऱ्यांसह आदिवासी, दलित अल्पसंख्याकांच्या जिवावर उठलेल्या शासनाला भररस्त्यात फाशी देण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. ते आयोजित चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. शेतकरी आत्महत्या मागील दोन वर्षांत १५ पटीने वाढल्या आहेत. काँग्रेस शासनात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता काय करायचे, हे तुम्हीच ठरवा. मेळघाटात कोट्यवधी रुपयांची कामे मागील शासनाने केली. माजी आमदार केवलराम काळे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. परंतु आता तर मेळघाटचे आमदार कोण? हे शोधायची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. अध्यक्षांनी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे, सभापती दयाराम काळे, महेंद्रसिंग गैलवार, वनमाला खडके, कैलास आवारे, आसीफभाई, रजनी बेलसरे, अजीजभाई, जयंत खडके, राजेश मांगलेकर, भाष्कर हरमकर, सुषमा मालवीय, गौरव काळे, चंदुलाल बेलसरे, बन्सी जामकर, गौरव काळे, अमोल बोरेकार, राहुल येवले, राजाभाऊ टवलाकर, प्रशांत देशमुख, मधुकर नाकट, श्रीकृष्ण सगणे, विनायक ठाकरे, हिरुजी हेकडे, पीयूष मालवीय, मिश्रीलाल झाडखंडे, शैलेश म्हाला, बाबू टेकाडे, सागर व्यास, विक्की राठोडसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मिश्रीलाल झाडखेडे, श्रीकृष्ण सगणे, आभार सागर व्यास यांनी मानले. यावेळी सुनील उईके यांनी भाजपातून तर कमला कास्देकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)