शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

आधारने केले जिवंत व्यक्तींना मृत घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:20 IST

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शेतकºयांसह सेतू संचालक आणि अधिकाºयांना अग्निपरीक्षा देणारी ठरली आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीची डोकेदुखी : अचलपूर, धारणी, चांदूरबाजार, चिखलदºयात २८ हजार अर्ज बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शेतकºयांसह सेतू संचालक आणि अधिकाºयांना अग्निपरीक्षा देणारी ठरली आहे. अनेक शेतकºयांचे आधारकार्डच 'अपडेट' नसल्याने नवीन कर्जमाफीचा अर्जच स्वीकृत होत नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. धारणी व अचलपूर उपविभागाच्या चार तालुक्यांत १७ हजार अर्ज भरण्यात आले असून सात दिवसांत २८ हजार अर्ज भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.राज्य शासनाने गोर-गरीब शेतकºयांसाठी दीड लक्ष रुपयांपर्यंत केलेली कर्जमाफी आणि त्यासाठी लादलेले नियम संताप व्यक्त करणारे ठरले आहे. दिवस निघताच तालुकयाच्या ठिकाणी अर्ज भरण्याची पायपीट करावी लागत असून अनेकांना रोजंदारीची कामे सोडून यावे लागत असल्याचे चित्र आहे.आधार कार्ड नुतनीकरणाचा अडसरआधार कार्ड काढल्यानंतर त्याचे तीन वर्षांनंतर नूतनीकरण करणे गरजेचे असून तसे न केल्यास आधार कार्ड बंद करण्यात आल्याचा फटका शेकडो शेतकºयांना बसत आहे. मंगळवारी सावळी बु. येथील वासुदेव कच्चराजी नांदणे या ७५ वर्षीय शेतकºयाचा अर्ज भरण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचे आधार कार्ड अपडेट नूतनीकरण नसल्याने तीन दिवसांपासून सुरू असलेली त्यांची पायपीट व्यर्थ ठरली. आधार कार्ड अपडेट नसल्याचा अर्थ सदर व्यक्ती हा मृत झाला असे होतो. परिणामी शेकडो शेतकºयांचे अर्ज तूर्तास बाद होत असल्याने किमान १० ते १२ दिवसांनंतर आधारचे 'अपडेट' झाल्यांनंतर त्यांना अर्ज भरावा लागणार आहे. दुसरीकडे १५ सप्टेंबर शेवटची तारीख असताना शेकडो शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार असल्याचे सत्य आहे.आधार कार्ड मोबाईलवर अपडेट केल्यास दोन दिवसांत नूतनीकरण होते. त्यासाठी शेतकºयांनी मोबाईलचा वापर करावा, उर्वरित शेतकºयांचे अर्ज भरण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे.- निर्भय जैन,तहसीलदार, अचलपूर