शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

काजळी येथील उपकेंद्र बनले शोभेची वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:13 IST

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप चांदूर बाजार : हवामानातील बदल आणि कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातले आहे. यामुळे आरोग्याबाबत ...

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; ग्रामस्थांचा आरोप

चांदूर बाजार : हवामानातील बदल आणि कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातले आहे. यामुळे आरोग्याबाबत प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे. अशात काजळी येथे आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना खासगी दवाखान्यांकडून उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

आरोग्य तपासणीकरिता एकमेव ठिकाण असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने काजळी येथील आरोग्य केंद्र हे शोभेची वास्तू बनल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याशिवाय कुठल्याही नागरिकाने डॉक्टरांना विचारले असता, संबंधित आजाराविषयी औषधी उपलब्ध नसल्याचेच उत्तर मिळते. सदर औषधाचे आम्हाला ‘वरून’ वाटप झालेले नाही. त्यामुळे ते आपणास देऊ शकत नाही, अशी पुष्टी त्यासाठी जोडली जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयी ग्रामीण आरोग्य यंत्रणा गंभीर नसल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ज्या ठिकाणी नागरिकांच्या आजारासंदर्भात औषधी नसतील, तर अशा उपकेंद्राचा उपयोग काय, असा प्रश्न गावकºयांना पडला आहे.

काजळी येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा वर्कर अशी नेमणूक आहे. मात्र या आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी हे सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणावर गेले आहे. एक कर्मचारी चांदूर बाजार येथील रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर आहे, तर आरोग्यसेवक हे नियमित येत नसल्याने सर्व जबाबदारी ही आशा वर्कर यांच्यावर आली आहे.

-----