शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

विद्यार्थ्यांची हजेरी अ‍ॅपवर

By admin | Updated: January 7, 2017 00:18 IST

शाळांमध्य विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे.

जिल्हा परिषद सज्ज : लवकरच होणार अंमलबजावणी अमरावती : शाळांमध्य विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती यापुढे मोबाईल अ‍ॅपवर नोंदविण्यात येणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हा प्रस्ताव सीईओंकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. स्थलांतरित आणि अन्य कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविणे जिकरीचे झाले आहे. यावर प्रशासनाने मोबाईल 'अ‍ॅप'चा उतारा शोधला आहे. वास्तविक अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. आता शिक्षण विभागाने एलआयसीच्या माध्यमातून डेली अटेडन्स हा अधिकृत अ‍ॅप तयार केला जात आहे. येत्या दोन आठवड्यात याची अंमलबजावणी जिल्ह्यातील शाळांमध्ये केला जाणार आहे. येत्या दोन आठवड्यात याची अंमलबजावणी जिल्हाभरातील शाळांमध्ये केली जाणार आहे. या अ‍ॅपवर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्याचे शासनाचे नियोजन आहे. शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांना पुरेसा वेळ देऊन दोन आठवड्यात याची अंमलबजावणी सुरू करेल, असे संकेत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची रेंज पोहोचली नाही. चालू शैक्षणिक सत्रापासूृन शासनाने सक्तीचा केलेला पोषण आहाराचा एमडीएम अ‍ॅपही अनेक शिक्षक दररोज 'अपडेट' करू शकलेले नाहीत. त्यातच आता दैनंदिन हजेरी मोबाईल अ‍ॅपवर नोंदविताना अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. प्रत्यके वर्ग शिक्षकाला या अ‍ॅपमध्ये आपला मोबाईल नंबर अधिकृ तपणे रजिस्टर्ड करूनच आपापल्या वर्गाची हजेरी नोंदवावी लागणार आहे. परंतु एखाद्या शाळेच्या ठिकाणी दिवसभर रेंज नसल्यास हजेरी कशी आणि केव्हा नोंदवावी याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.(प्रतिनिधी)