शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्रहारचा विद्युत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 11, 2016 00:34 IST

तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आश्वासन : दोन दिवसांत अंमलबजावणीला सुरूवातअमरावती : तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुरुवारी प्रहार संघटनेने शेतकऱ्यांसोबत विद्युत कार्यालयावर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांसमक्ष प्रहार ने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर दोन दिवसांत रोहित्र बसविण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.सध्या शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत असून सोयाबीन पिकाने उत्पादन खर्चही पार केला नाही. त्यात हंगामी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असल्याने अशा वेळी विजेचा कमी दाब असतो व पर्यायी मोटरपंप बंद पडतात. भरपूर पाण्याची गरज असताना विजेच्या समस्येमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू व तालुकाध्यक्ष जोगेंद्र मोहोड यांना शेतकऱ्यांनी आपबीती सांगितल्याने गुरुवारी वसू व मोहोड यांच्या नेतृत्वात टेंभा येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढून विद्युत अभियंता बेथरिया यांच्यासमक्ष नवीन रोहित्रासंबंधी निवेदन देऊन आंदोलनात्मक पवित्रा घेतला.अधिकाऱ््यांनी शेतक?्यांची बाजू समजून घेऊन शेतक?्यांच्या या रास्त मागणीसाठी येत्या दोन दिवसात रोहित्र बसविण्याचे आश्वासन दिले.यावेळी निवेदन देतांना प्रहारचे छोटू महाराज वसु, जोगेंद्र मोहोड गजानन मोहोड यांचे सह पंडित ठाकरे,गजानन ठाकरे,अविनाश राऊत, गजानन गिरी,किरण ठाकरे, बाबुराव ठाकरे, श्रीधर ठाकरे, रघुनाथ ठाकरे, नितीन लाडविकर,राहुल ठाकरे, सचिन माहोरे आदी शेतकरी उपस्थित होते.