शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

प्रहारचा विद्युत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 11, 2016 00:34 IST

तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आश्वासन : दोन दिवसांत अंमलबजावणीला सुरूवातअमरावती : तालुक्यातील टेंभा या गावी रोहित्र नसल्यामुळे ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुरुवारी प्रहार संघटनेने शेतकऱ्यांसोबत विद्युत कार्यालयावर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांसमक्ष प्रहार ने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर दोन दिवसांत रोहित्र बसविण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे.सध्या शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत असून सोयाबीन पिकाने उत्पादन खर्चही पार केला नाही. त्यात हंगामी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असल्याने अशा वेळी विजेचा कमी दाब असतो व पर्यायी मोटरपंप बंद पडतात. भरपूर पाण्याची गरज असताना विजेच्या समस्येमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू व तालुकाध्यक्ष जोगेंद्र मोहोड यांना शेतकऱ्यांनी आपबीती सांगितल्याने गुरुवारी वसू व मोहोड यांच्या नेतृत्वात टेंभा येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढून विद्युत अभियंता बेथरिया यांच्यासमक्ष नवीन रोहित्रासंबंधी निवेदन देऊन आंदोलनात्मक पवित्रा घेतला.अधिकाऱ््यांनी शेतक?्यांची बाजू समजून घेऊन शेतक?्यांच्या या रास्त मागणीसाठी येत्या दोन दिवसात रोहित्र बसविण्याचे आश्वासन दिले.यावेळी निवेदन देतांना प्रहारचे छोटू महाराज वसु, जोगेंद्र मोहोड गजानन मोहोड यांचे सह पंडित ठाकरे,गजानन ठाकरे,अविनाश राऊत, गजानन गिरी,किरण ठाकरे, बाबुराव ठाकरे, श्रीधर ठाकरे, रघुनाथ ठाकरे, नितीन लाडविकर,राहुल ठाकरे, सचिन माहोरे आदी शेतकरी उपस्थित होते.