शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

वादळी वाºयाने जमीनदोस्त झालेल्या पºहाटीची बोंडे सडू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:23 IST

अचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशी पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने बोंड जमिनीला टेकले.

ठळक मुद्देअचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदी बु. : अचानक झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोही येथील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशी पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने बोंड जमिनीला टेकले. अशातच दमदार पावसामुळे ते बोंड काळे पडून सडू लागले आहेत. यामुळे येथील शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे मौजा पोही येथील नुकसानग्रस्त कपाशी पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.२९ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाºयासह पावसाने मौजा पोहीतील कपाशी पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे कपाशीला असलेले बोंड जमिनीला टेकले. अशात गुरुवारी बरसलेल्या धो-धो पावसाने त्यात आणखी भर पडली आहे. शेतकरी सागर विनायक इंगळे यांच्या पाच एकर शेतातील कपाशीच्या प्रत्येक झाडावरील १० ते १२ बोंड काये पडून सडत आहे. यामुळे या शेतकºयाला अंदाजे १० क्विंटल कापसाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर पºहाट्याच्या फांद्याही वाळताना दिसत आहेत. अशात हाती येणारे पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी सागर इंगळे विवंचनेत सापडले आहे. मौजा पोही येथील कपाशी पिकाच्या नुकसानग्रस्त शेतकरी वर्षा दिनकर बदरके, प्राची जीवन वढाळे, दुर्योधन बदरके, मुकुंद अळसपुरे, विनोद बदरके, गजानन वाडोकर, बाळू बदरके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.