शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सातबारा कोरा करण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: April 15, 2017 00:12 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : वाहने रोखली, वाहतूक विस्कळीत, कार्यकर्त्यांना अटक व सुटका वरुड : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांंच्या मालाला भाव नाही. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करीत शुक्रवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलक कार्यकर्त्यांनी दुपारी १ च्या सुमारास वाहने रोखून धरली. यामुळे सुमारे १ तास शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र, त्यांना शेतकरी हिताची चिंता नाही. कर्जमुक्ती होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र शासनाने हा निर्णय घेतला नाही. याचा विरोध करण्यासाठी वरूड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यात ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजप सरकार विरोधात निषेध व्यक्त केला. जोपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरूड तालुका अध्यक्ष बाळू पाटील, वर्धा लोेकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व पं.स. सभापती विक्रम ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर दाभाडे, वरूड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अजय नागमोते, जि.प. समाजकल्याण सभापती सुशिला कुकडे, राजू बहुरूपी, चंद्रशेखर अळसपुरे, राजेंद्र पाटील, विष्णुपंत निकम, राजू पापडकर, सिंधू कर्नाके, दुर्गा हरणे, पांडुरंग निकम, अनिल गुल्हाने, अजय पांडव, रोषण देशमुख, नीलेश मगर्दे, रोशन दारोकर, धनंजय बोकडे, विलास उघडे, दीपक देशमुख, अनिल कडू, किशोर गोमकाळे, सुभाष शेळके, अरूण ताथोडे, रामभाऊ शेळके, पुरूषोत्तम अनासाने उपस्थित होते. यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली व नंतर सोडले. (ताुलका प्रतिनीधी)