शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवा

By admin | Updated: September 1, 2016 00:21 IST

तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली.

मागणी : दर्यापूर काँग्रेस कमिटीचे निवेदन दर्यापूर : तालुक्यात यंदा झालेली अतिवृष्टी व अंखड आठवडाभर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. सततच्या पावसामुळे जमीन देखील खरडून गेली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असला तरी विमा कंपन्यांनी संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विमा कंपन्यांनी चालविलेली शेतकऱ्यांची लूट तातडीने थांबवावी, अशी मागणी स्थानिक काँग्रेस कमिटीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेती खरडून गेली आहे. परिणामी शेतात साचलेल्या पाण्यामुळे कपाशी व मूगाचे पीक जळून गेले आहे. शासन निर्देशांनसार शेतकऱ्यांनी ६०ते ६२ कोटी रूपयांचा खरीप विमा काढला आहे.शासनाच्या नियम व अटींनुसार नुकसान झाल्यापासून दोन दिवसांमध्ये याबाबतचा अहवाल किंवा माहिती कंपनीला कळविणे अनिवार्य आहे. परंतु यासाठी बाधित शेतकऱ्यांनी कंपनीसोबतस संपर्क केला असला विमा कंपनीकडून दिलेला भ्रमणध्वनीक्रमांकांवर कोणताच प्रतिसाद मिळत नाही. कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ही हानी थांबविण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, सुनील गावंडे, सरचिटणीस अभिजित देवके, शशांक धर्माळे, अमोल धर्माळे, गुडड्डू गावंडे, विलास टाले, रामभाऊ साखरे, पप्पू होले, सुभाष गावंडे, बबन देशमुख आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)