शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

काेरोना उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनाला चिकटवले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:11 IST

कॅप्शन - मुख्यमंत्र्यांच्या दालनाला निवेदन चिकटवताना आ. रवि राणा ----------------------------------------------------------------------------------------------- रवि राणांची संकल्पना, मुख्यमंत्र्यांनी दालनाचा चेहरा पाहिला नसल्याचा आक्षेप ...

कॅप्शन - मुख्यमंत्र्यांच्या दालनाला निवेदन चिकटवताना आ. रवि राणा

-----------------------------------------------------------------------------------------------

रवि राणांची संकल्पना, मुख्यमंत्र्यांनी दालनाचा चेहरा पाहिला नसल्याचा आक्षेप

अमरावती : राज्यात कोरोना संक्रमणाने जनता त्रस्त झाली आहे. काेरोना नियंत्रणासाठी उपाययाेजनांचा अभाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दालनात येत नाही, नागरिकांना भेटत नाहीत, या मुद्द्यांवर आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी मुंबई येथे चक्क मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनाला निवेदन चिकटवले. कोरोना संक्रमणाचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करावे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.

आमदार राणा यांनी निवेदनात मागण्या नोंदविल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी शासकीय व खासगी रुग्णालये, जे शासनाच्या पॅनेलवर आहेत, अशा रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार दिले आहेत. त्याच धर्तीवर उपाययोजना कराव्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी. अमरावती येथील रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात दोषींवर कठोर शासन करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. कोरोनाकाळात कामगार, कष्टकऱ्यांना दरमहा १५०० रुपये मानधन देण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळातील कृषी व घरगुती वीज बिल माफ करावे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बी-बियाणे उपलब्ध करावे. काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यंदा अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी. कृषिकर्ज सुलभपणे मिळण्यासाठी व्यवस्था करावी. लॉकडाऊनमध्ये रोजगार उपलब्ध करावे आदी मागण्या आमदार रवि राणा यांनी निवेदनातून केल्या आहेत.