शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

शेतकऱ्यांसाठी पशु चारा छावणी सुरू

By admin | Updated: May 9, 2015 00:31 IST

सध्याचा उन्हाळा अतिशय कडक तापत असल्याने शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुधन सांभाळणे अशक्य झाले आहे.

उपक्रम : पशुधन बचाओ समिती, जय जिनेंद्र ग्रुपचा पुढाकारअमरावती : सध्याचा उन्हाळा अतिशय कडक तापत असल्याने शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुधन सांभाळणे अशक्य झाले आहे. पशुधनाच्या चारा-पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने यावर उपाय म्हणून पशुधन बचाओ समिती व जय जिनेंद्र ग्रुपद्वारे नजीकच्या वडगाव माहोेरे येथे पशुचारा छावणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला. यामुळे पशुंच्या विक्रीवर निर्बंध आले. दुष्काळामुळे पाळीव पशुंना जगविण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. पशुंच्या देखभालीकरिता चारा छावणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. वडगाव माहोरे येथे सुनील सरोदे यांच्या शेतात छावणी उभारण्यात आली आहे. यावेळी पशुधन बचाओ समितीचे राजेंद्र पांडे, किशोर देशुंख, मनोज गोयनका, रश्मी नावंदर, संदीप वैद्य, हरिओम अग्रवाल, बंडू माहोरे, जय जिनेंद्र ग्रुपचे सुज्योत नागपुरे, राजेंद्र बन्नोरे, अभिजित फुलंबरकर, सचिन जैन, अंकित चुंबळे, निरंजन फुकटे, सजल जैन आदींची उपस्थिती होती.अशी आहे प्रक्रिया दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची जनावरे या पशुचारा छावणीत पाठवावयाची असल्यास त्यांच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्या दाखल्यासह तसेच आधार कार्डच्या झेरॉक्ससह पशुधन बचाओ समितीकडे अर्ज करावा. शेतकरी स्वानंद आयुर्वेद, शेगाव नाका येथे किशोर देशमुख, महेश देवळे, सुनील सरोदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी त्यांची जनावरे १५ जुलैपर्यंत या चारा छावणीत ठेवू शकतील. यानंतर त्यांना त्यांची जनावरे स्वखर्चाने परत न्यावी लागतील.