शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

धारणीत प्रशिक्षणाच्या नावाखाली दांडी मारण्याचा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:44 IST

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांची धृतराष्ट्राची भूमिका : मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा

आॅनलाईन लोकमतधारणी : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मनमानी कारभाराला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याने येथील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दुर्गम व अतिदुर्गम शाळेतील शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली आळीपाळीने कर्तव्य बजावून शाळा उघडण्याचे सोपस्कार पार पाडतात. मुख्यालयातील व तालुक्याच्या जवळपासच्या शिक्षकांनी नवीनच तंत्राचा वापर केला आहे.सध्या केंद्र शाळानिहाय शिक्षकांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांना गुरूवार, शुक्रवार व शनिवार असे तीन दिवस प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी गुरुवार व शुक्रवारी १०.३० ते ५, तर शनिवारी सकाळी ७.३० ते ११ असे शालेय वेळापत्रकाप्रमाणे ठरविण्यात आले आहे. यासाठी निवड झालेल्या शिक्षकांना शाळेत जाण्यापासून सूट मिळते. प्रशिक्षण स्थळी चहा, नाश्ता व जेवणाची सुविधा केली जाते. मात्र, या प्रशिक्षणाला बहुतांश शिक्षक दांडी मारतात. शाळांमध्येही अनेक शिक्षक केवळ स्वाक्षरी करून गायब होत असल्याचे चित्र आहे. शनिवारीही स्वाक्षरी करून गावाकडे निघण्याचा सपाटाच शिक्षकांनी लावला. प्रस्तुत प्रतिनिधीने तालुक्यातील जुटपानी, बारू, बिजुधावडी, माणसुधावडी, गडगा मालूर, झिलांगपाटी, तातरा, मोगर्दा या शाळांना सकाळी ८ ते १०.३० दरम्यान भेटी दिल्या असता, या शाळांतील अर्धे शिक्षक बेपत्ता होते. शिक्षकच येत नसल्याने विद्यार्थीही दांड्या मारण्यात पटाईत झाल्याचे दिसून आले. एका वर्गात दोन ते चार विद्यार्थीच दिसले.गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मिळते साचेबद्ध उत्तरपं.स. गटशिक्षणाधिकारी यांचे शिक्षणाकडे दुर्लत सतत होत असते. तक्रारींवर कारवाई ऐवजी ‘समायोजन’ करण्याकडेच त्यांचे प्राधान्य असते. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी चौकशी करतो’ असे नेहमीचे साचेबद्ध उत्तर मिळाले.शनिवार व सोमवारी हमखास दांडीतालुक्यातील जि. प. शाळेतील आठवड्यातील पहिला दिवस व शेवटच्या दिवशी शिक्षकांची उपस्थिती नगण्य असते. सोमवारी उशिरा शाळेत पोहोचणे व शनिवारी जमल्यास दांडी मारणे किंवा लवकर निघून जाणे हा क्रमच ठरला आहे. याकडे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष असून, नुकसान गरीब विद्यार्थ्यांना होत आहे.