शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:49 IST

कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देउपक्रम : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या हातात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव ९ ते १४ मे पर्यंत आयोजित करण्यात आला होता. पण, शेतकरी व नागरिकांच्या आग्रहास्तव, १६ मे पर्यंत हा महोत्सव न्यायालय मार्गावरील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये राहणार आहे.या महोत्सवात राज्यातील १८ शेतकरी गट सहभागी झाले असून, यामध्ये लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी येथील शाडूची रबी गुळचट ज्वारी, भंडारा, गोंदिया, महोदा येथील शेतकºयांचा तांदूळ विक्रीसाठी आणण्यात आला आहे.तसेच रत्नागिरी येथून हापूस आंबा या ठिकाणी आणला आहे. खारपाणपट्यातील खास, तुरडाळ, मूग, उडीद डाळ, चणा डाळ काबूली हरभरा विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेंद्रीय हळद, विषमुक्त धान्य येथील आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ठेवण्यात आले आहे. नाशिकचा काळा मनुका स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे येथे साडीपासून पिशवी शिवण्यासाठी दोन बचतगट या ठिकाणी उपलब्ध आहे.दोन दिवस सुरू राहणार महोत्सवमहोत्सवाला वाढता पतिसाद लक्षात घेता आणखीन दोन दिवस महोत्सवाचा कालावधी वाढविण्यात आला असून १६ मे पर्यंत हा धान्य महोत्सव सुरू राहणार असल्याची सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांनी सांगितले.