शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

धान्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:49 IST

कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देउपक्रम : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांच्या हातात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषी समृध्दी उत्पादक कंपनी लि. अचलपूर व शेतकरी मित्र कृषी पदवीधर बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित धान्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव ९ ते १४ मे पर्यंत आयोजित करण्यात आला होता. पण, शेतकरी व नागरिकांच्या आग्रहास्तव, १६ मे पर्यंत हा महोत्सव न्यायालय मार्गावरील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये राहणार आहे.या महोत्सवात राज्यातील १८ शेतकरी गट सहभागी झाले असून, यामध्ये लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी येथील शाडूची रबी गुळचट ज्वारी, भंडारा, गोंदिया, महोदा येथील शेतकºयांचा तांदूळ विक्रीसाठी आणण्यात आला आहे.तसेच रत्नागिरी येथून हापूस आंबा या ठिकाणी आणला आहे. खारपाणपट्यातील खास, तुरडाळ, मूग, उडीद डाळ, चणा डाळ काबूली हरभरा विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेंद्रीय हळद, विषमुक्त धान्य येथील आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ठेवण्यात आले आहे. नाशिकचा काळा मनुका स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे येथे साडीपासून पिशवी शिवण्यासाठी दोन बचतगट या ठिकाणी उपलब्ध आहे.दोन दिवस सुरू राहणार महोत्सवमहोत्सवाला वाढता पतिसाद लक्षात घेता आणखीन दोन दिवस महोत्सवाचा कालावधी वाढविण्यात आला असून १६ मे पर्यंत हा धान्य महोत्सव सुरू राहणार असल्याची सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील यांनी सांगितले.