शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

नगरपंचायत निर्मिती प्रक्रियेला वेग

By admin | Updated: February 28, 2015 00:32 IST

तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ‘क’ दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा शासननिर्णय मागील वर्षी झाला. त्यानुसार जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायती होणार आहेत.

गजानन मोहोड अमरावतीतालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ‘क’ दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा शासननिर्णय मागील वर्षी झाला. त्यानुसार जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायती होणार आहेत. शासनस्तरावर याविषयी हालचालींना वेग आला आहे. विभागातील काही तालुक्यांत या प्रक्रियेला गती आली आहे. नगरपंचायतीचे क्षेत्र नागरी होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होणार आहे. पंचायत अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्ह्यात तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायती स्थापित होणार आहेत. नगरपंचायतींची घोषणा यापूर्वीच्या शासनाने केली होती. त्यानंतर नवीन शासन आले. त्यानंतर ही प्रक्रिया मंदावली. प्रभागाच्या संख्येत होणार वाढजिल्ह्यात ज्या तालुक्यांत नगरपंचायती होणार आहेत त्या ग्रामपंचायतींमध्ये ६ प्रभाग व १७ सदस्य संख्या आहे. नगरपंचायतीने सदस्य संख्या वाढणार असल्याने प्रभागाची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात लाडू फुटत आहे.गुडघ्याला बाशिंग लावून तयारया ग्रामपंचायतींची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याविषयी काही राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काहींनी चुप्पी साधली आहे. एकंदरीत शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत हे राज्यकीय पक्ष गुंतले आहेत.