शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

पाच शिवारांमध्ये सोयाबीन बियाणे उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

धामणगाव तालुक्यात पुन्हा निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी धामणगाव रेल्वे : तालुक्यातील पाच गावांतील शिवारात पेरलेले बियाणे निघालेच नसल्याच्या तक्रारी ...

धामणगाव तालुक्यात पुन्हा निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील पाच गावांतील शिवारात पेरलेले बियाणे निघालेच नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी नोंदविल्या आहेत. अंजनसिंगी येथील साडेचौदा लाख रुपयांच्या प्रतिबंधित तणनाशक बीटी बियाणे प्रकरणातील आरोपी मोकाट असताना, आता अनेक कृषिसेवा केंद्रांतून शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट बियाणे मारले गेले.

धामणगाव रेल्वे तालुक्यात दरवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात १५ हजार ३९७ शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनचा पेरा केला आहे. यात मंगरूळ दस्तगीर मंडळातील सोनोरा काकडे, दिघी महल्ले, झाडा, आष्टा, शिदोडी, पेठ रघुनाथपूर या गावांतील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे निघाले असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यानी ज्या कृषिसेवा केंद्रांतून सोयाबीन बियाणे खरेदी केले, त्या कृषिसेवा केंद्रांच्या संचालकांनी तक्रारीकडे पाठ फिरवल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे आणि या प्रकरणात न्याय द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

-------------------

गतवर्षी पीक बुडाले

गतवर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनने शेतकऱ्यांना दगा दिला. या पिकाचा एक दाणाही घरात आला नाही. आता पुन्हा सोयाबीन जमिनीतून उगवले नाही.

------------

धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांतून सोयाबीन निघाले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात पंचनामे करण्यात येणार आहेत.

- सागर इंगोले, तालुका कृषी अधिकारी, धामणगाव रेल्वे

.