शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

यंदा २० हजार हेक्टरने घटणार सोयाबीन क्षेत्र

By admin | Updated: May 10, 2017 00:16 IST

यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा किमान २० हजार हेक्टर क्षेत्र कमी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

खरीप हंगाम : हमीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने फटकालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा किमान २० हजार हेक्टर क्षेत्र कमी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षभऱ्यात सोयाबीनचे दर हमीभावाच्या आसपासच राहिले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी व भावही नाही याचा थेट परिणाम सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रावर होणार आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनचे दोन लाख ९१ हजार २४७ हेक्टर पेरणी क्षेत्र होते. परंतु यंदा हे क्षेत्र दोन लाख ७० हजार हेक्टरपर्यंत राहणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली. हमीपेक्षा कमी भाव राहण्यामुळे तुरीच्या क्षेत्रातदेखील यंदा ५ ते १० हजार हेक्टरनी घट होणार आहे.कृषी विकास अधिकाऱ्यांनी आयुक्तालयास पाठविलेल्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे दोन लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ३८ हजार, भातकुली २६ हजार, नांदगाव खंडेश्वर ४७ हजार, तिवसा २० हजार, चांदूररेल्वे २५ हजार, धामणगाव १६ हजार, मोर्शी १८ हजार, वरूड दोन हजार, चांदूरबाजार २० हजार, अचलपूर १२ हजार ५००, अंजनगाव सुर्जी १२ हजार ५००, दर्यापूर ११ हजार, धारणी १० हजार व चिखलदरा तालुक्यात १२ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनसाठी प्रस्तावित केले आहे. १.२२ लाख क्विंटल बियाणे लागणारयंदा प्रस्तावित सोयाबीन क्षेत्रासाठी किमान एक लाख २१ हजार ५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १२ हजार, भातकुली ११ हजार, नांदगाव १६ हजार, चांदूररेल्वे ११ हजार, तिवसा ९ हजार, धामणगाव ८ हजार ५००, मोर्शी ८ हजार ५००, वरूड ७ हजार, अंजनगाव सुर्जी ७ हजार ५००, अचलपूर ६ हजार, दर्यापूर ६ हजार, चांदूरबाजार ८ हजार ५००, धारणी ५ हजार ५०० व चिखलदरा तालुक्यात ५ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे.