शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

कलेक्ट्रेटच्या आवारात राणांनी पेटविले सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:35 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा हंगामच धोक्यात आल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ३० हजारांची मदत देण्यासह अन्य मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोयाबीन पेटविले व पावसाअभावी जागीच वाळलेली झाडे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा हंगामच धोक्यात आल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ३० हजारांची मदत देण्यासह अन्य मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोयाबीन पेटविले व पावसाअभावी जागीच वाळलेली झाडे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अल्प कालावधीच्या सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच किडींचाही प्रादुर्भाव झाला. अपुऱ्या पावसामुळे कपाशी व तूर या पिकांची वाढ खुंटली. बाधित पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एकरी ३० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्र व राज्य शासनाला करण्यात आली. भविष्यात उद्भवणाºया पाणीटंचाई निवारणाबाबत नियोजन करावे तसेच इंधन भाववाढ कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी राजू रोडगे, संजय हिंगासपुरे, मयूरी कावरे, दिनट टेकाम, रश्मी घुले, जया तेलखडे, मीनल डकरे, प्रदीप थोरात, सुमती ढोके, अभिजित देश्मुख, ज्योती सैरासे, अनुल अग्रवाल, महानंदा पवार, गिरीश कासट, प्रवीण पवार, लता रायबोले, रेखा पवार, अय्याज पठाण, सुनील निचत, जगदीश अंबाडकर आदी उपस्थित होते.