शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

कलेक्ट्रेटच्या आवारात राणांनी पेटविले सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:35 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा हंगामच धोक्यात आल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ३० हजारांची मदत देण्यासह अन्य मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोयाबीन पेटविले व पावसाअभावी जागीच वाळलेली झाडे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा हंगामच धोक्यात आल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ३० हजारांची मदत देण्यासह अन्य मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोयाबीन पेटविले व पावसाअभावी जागीच वाळलेली झाडे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अल्प कालावधीच्या सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच किडींचाही प्रादुर्भाव झाला. अपुऱ्या पावसामुळे कपाशी व तूर या पिकांची वाढ खुंटली. बाधित पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एकरी ३० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्र व राज्य शासनाला करण्यात आली. भविष्यात उद्भवणाºया पाणीटंचाई निवारणाबाबत नियोजन करावे तसेच इंधन भाववाढ कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी राजू रोडगे, संजय हिंगासपुरे, मयूरी कावरे, दिनट टेकाम, रश्मी घुले, जया तेलखडे, मीनल डकरे, प्रदीप थोरात, सुमती ढोके, अभिजित देश्मुख, ज्योती सैरासे, अनुल अग्रवाल, महानंदा पवार, गिरीश कासट, प्रवीण पवार, लता रायबोले, रेखा पवार, अय्याज पठाण, सुनील निचत, जगदीश अंबाडकर आदी उपस्थित होते.