शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

कलेक्ट्रेटच्या आवारात राणांनी पेटविले सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 22:35 IST

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा हंगामच धोक्यात आल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ३० हजारांची मदत देण्यासह अन्य मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोयाबीन पेटविले व पावसाअभावी जागीच वाळलेली झाडे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा हंगामच धोक्यात आल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ३० हजारांची मदत देण्यासह अन्य मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोयाबीन पेटविले व पावसाअभावी जागीच वाळलेली झाडे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अल्प कालावधीच्या सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच किडींचाही प्रादुर्भाव झाला. अपुऱ्या पावसामुळे कपाशी व तूर या पिकांची वाढ खुंटली. बाधित पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एकरी ३० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्र व राज्य शासनाला करण्यात आली. भविष्यात उद्भवणाºया पाणीटंचाई निवारणाबाबत नियोजन करावे तसेच इंधन भाववाढ कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी राजू रोडगे, संजय हिंगासपुरे, मयूरी कावरे, दिनट टेकाम, रश्मी घुले, जया तेलखडे, मीनल डकरे, प्रदीप थोरात, सुमती ढोके, अभिजित देश्मुख, ज्योती सैरासे, अनुल अग्रवाल, महानंदा पवार, गिरीश कासट, प्रवीण पवार, लता रायबोले, रेखा पवार, अय्याज पठाण, सुनील निचत, जगदीश अंबाडकर आदी उपस्थित होते.