शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘एसओएस’चा पुष्कर जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:16 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत.

ठळक मुद्देसीबीएसई १२वीचा निकाल नवोदयचा राहुल आगरकर, ‘एसओएस’चा चैतन्य वानखडे द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत. यामध्ये स्कूल आॅफ स्कॉलर्सचा पुष्कर मानकर ९३.६ टक्के गुण मिळवूण जिल्ह्यात प्रथम आला, तर जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा राहुल अगारकर व स्कूल आॅफ स्कॉलर्सचा चैतन्य वानखडे ९३.४ टक्के गुण घेऊन व्दितीय, तर नवोदयचीच पायल राठोड ९३.२ टक्के गुण मिळवून तृतीय राहिली. सीबीएसई बोर्डामार्फत ५ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.स्कूल आॅफ स्कॉलर्सचा १०० टक्के निकालसीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये पुष्कर मानकर ९३.६, चैतन्य वानखेडे ९३.४ व अंकित अग्रवाल ९२ टक्के गुण मिळाले. प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समिधा नहर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.महर्षी पब्लिक स्कूलचा शतप्रतिशत निकालसीबीएसई बोर्ड अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत महर्षी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यावर्षीसुद्धा १२ वी तिसऱ्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये दीपांशू कडू ९१ टक्के, राघव सोमानी ८६ टक्के, रुग्वेद वाट ८४ टक्के, अस्मिता हजारी ८४ टक्के, शगून अग्रवाल ८० टक्के, तनय कोहळे ७९ टक्के या विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक केले जात आहे.पोटे इंटरनॅशनल स्कूलचे उल्लेखनीय यशपी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांमध्ये सृष्टी भारती ९१ टक्के, प्रतीक देऊळकर ९० टक्के या व्यतिरिक्त ८० टक्केच्यावर चिरायुष निकोसे ८४ टक्के, विनीत काळे ८४ टक्के, रसिका सावरकर ८३ टक्के, सय्यद ओसामा काशीद ८१ टक्के तसेच ७० टक्केच्यावर एकूण २२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. २०१७-१८ मध्ये एकूण ७३ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी शाळेचा निकाल ८१ टक्के लागला. विशेष म्हणजे सी.बी.एस.ई. बारावीची ही पहिलीच बॅच होती. यामुळे पहिल्याच वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालययेथील जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालयाचा निकाल ७९.७१ टक्के लागला. यावर्षी ६७ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली असून, सर्वच पास झाल्याची माहिती प्राचार्य मेश्राम यांनी दिली. यामध्ये राहुल आगरकर ९३.४, पायल राठोड ९३.२, शशीकांत तायडे ९२.२, देवेश देशमुख याला ९०.६ टक्के गुण मिळाले. यासाळेत ४ विद्यार्थी ९० ते ९५ टक्के, ४८ विद्यार्थी ७५ ते ८९ टक्के व १५ विद्यार्थी ६० ते ७४ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.