शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

जिल्हा बँकेच्या प्रगतीचा आलेख चढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST

अमरावती : सहकारातून समृद्धीकडे ही म्हण यथार्थ करत मोडकळीस आलेली बँक आज सुस्थितीत आहे. ५५० कोटी रुपयांचे भागभांडवल आजमितीस ...

अमरावती : सहकारातून समृद्धीकडे ही म्हण यथार्थ करत मोडकळीस आलेली बँक आज सुस्थितीत आहे. ५५० कोटी रुपयांचे भागभांडवल आजमितीस तब्बल २,४०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील १५ वर्षांतील बँकेच्या प्रगतीचा आलेख सतत चढताच आहे, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.

लोकमत कार्यालयाला देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बँकेची झालेली प्रगती मतदार, खातेदार आणि शेतकऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळेच की काय विदर्भातील अन्य जिल्हा बँका डबघाईस आल्या असताना अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या २० वर्षांपासून अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. बँकेची सूत्रे सांभाळल्यानंतर सर्वप्रथम बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे आव्हान होते. ते संचालक मंडळाने स्वीकारत बँकेला बिकट परिस्थितीतून बाहेर करण्यासाठी प्रयत्न केले.