शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

मेळघाटात सौरऊर्जा उपसा सिंचन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:20 IST

मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच गावांत सिंचन : १ कोटी ४० लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.मेळघाटातील कठाव २९.३२ लाख, उतावळी २७.३५ लाख, गौलखेडा, २८.०४ लाख, गोंडवाडी २६.९३ लाख व सोनाबर्डी २९.२० लाख एवढा निधी या प्रकल्पांवर खर्च होणार आहे. सौरऊर्जा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून ज्या गावात पाण्याचा स्रोत आहेत. थेतील पाणी अडवून सौरऊर्जेचा उपयोग करून कृषिपंपाच्या उपयोग करून ते पाणी टेकडीवरील शेततळ्यात सोडण्याची योजना यापूर्वी राबविण्यात आली होती. या प्रकल्पांमध्ये थोडी सुधारणा करण्यात आली असून, ते पाणी टेकडीवर काँक्रीटची टाकी तयार करून त्यामध्ये सोडण्यात येणार आहे. या पाण्याची या ठिकाणी साठवणूक करून, ते पुन्हा गुरुत्वबलाने पाइप लाइनने आदिवासी बांधवांच्या शेतीपर्यंत पोहचविल्या जाणार आहे.दिया गावांचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आणखीन पाच गावांना निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे आदिवासी बांधवांना उत्तम शेती करता येणार आहे.- क्षीरसागर,कार्यकारी अभियंता