शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मेळघाटात सौरऊर्जा उपसा सिंचन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:20 IST

मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच गावांत सिंचन : १ कोटी ४० लाखांचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्पांवर १ कोटी ४० लक्ष ८४ हजार रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.मेळघाटातील कठाव २९.३२ लाख, उतावळी २७.३५ लाख, गौलखेडा, २८.०४ लाख, गोंडवाडी २६.९३ लाख व सोनाबर्डी २९.२० लाख एवढा निधी या प्रकल्पांवर खर्च होणार आहे. सौरऊर्जा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून ज्या गावात पाण्याचा स्रोत आहेत. थेतील पाणी अडवून सौरऊर्जेचा उपयोग करून कृषिपंपाच्या उपयोग करून ते पाणी टेकडीवरील शेततळ्यात सोडण्याची योजना यापूर्वी राबविण्यात आली होती. या प्रकल्पांमध्ये थोडी सुधारणा करण्यात आली असून, ते पाणी टेकडीवर काँक्रीटची टाकी तयार करून त्यामध्ये सोडण्यात येणार आहे. या पाण्याची या ठिकाणी साठवणूक करून, ते पुन्हा गुरुत्वबलाने पाइप लाइनने आदिवासी बांधवांच्या शेतीपर्यंत पोहचविल्या जाणार आहे.दिया गावांचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आणखीन पाच गावांना निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे आदिवासी बांधवांना उत्तम शेती करता येणार आहे.- क्षीरसागर,कार्यकारी अभियंता