शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

स्वच्छ भारत मिशनतर्गत घोषवाक्य लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

अमरावती :स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस ) कार्यक्रम सक्रिय करण्याच्या दृष्टीने ओडिफ प्लस ...

अमरावती :स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस ) कार्यक्रम सक्रिय करण्याच्या दृष्टीने ओडिफ प्लस या विषयावर घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजित केली आहे.

हागणदारीमुक्त अधिक हि संकल्पना जणमानसात रूजावी व शाश्वत स्वच्छते बाबात लोकांमधे जाणीव जागृती होण्याच्या उद्देशाने दिनांक १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सहभागी घेता. येणार आहे. हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस )या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर (शौचालयांचा नियमीत वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन,ओला सुका व प्लॅस्टिक कचरा विलगीकरण )अधीकाधीक घोषवाक्यांचे लेखन करावे लागेल. सर्व घोषवाक्य (संदेश )गावातील सार्वजनिक शाळा, सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा पोस्ट ऑफिस, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा अंगणवाडी सार्वजनिक ईमारती व दर्शनीय भागात रंगविण्यात यावेत. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ग्रामपंचायतींना २ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरावर गौरविले जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.