शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

स्वच्छ भारत मिशनतर्गत घोषवाक्य लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

अमरावती :स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस ) कार्यक्रम सक्रिय करण्याच्या दृष्टीने ओडिफ प्लस ...

अमरावती :स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस ) कार्यक्रम सक्रिय करण्याच्या दृष्टीने ओडिफ प्लस या विषयावर घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजित केली आहे.

हागणदारीमुक्त अधिक हि संकल्पना जणमानसात रूजावी व शाश्वत स्वच्छते बाबात लोकांमधे जाणीव जागृती होण्याच्या उद्देशाने दिनांक १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सहभागी घेता. येणार आहे. हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस )या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर (शौचालयांचा नियमीत वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन,ओला सुका व प्लॅस्टिक कचरा विलगीकरण )अधीकाधीक घोषवाक्यांचे लेखन करावे लागेल. सर्व घोषवाक्य (संदेश )गावातील सार्वजनिक शाळा, सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा पोस्ट ऑफिस, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा अंगणवाडी सार्वजनिक ईमारती व दर्शनीय भागात रंगविण्यात यावेत. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ग्रामपंचायतींना २ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरावर गौरविले जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.