शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

व्हीएमव्ही परिसरात वृक्षांची जाळून कत्तल

By admin | Updated: May 29, 2017 00:05 IST

विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील वृक्षांची जाळून कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला.

टोळी सक्रिय : प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील वृक्षांची जाळून कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. मध्यंतरी परतवाडा-दर्यापूर मार्गावर सुद्धा असाच प्रकार घडला होता. त्यामुळे झाडे जाळणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असताना अद्याप कारवाईसाठी ठोस पाऊले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे वृक्षतोडीसंदर्भात कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. विनापरवानगी वृक्षतोडअमरावती : यासंदर्भात शासन गंभीर असून वृक्षलागवडीचे निर्देश प्रशासकीय विभागांना दिले आहेत. प्रशासनामार्फत थातूरमातूर वृक्षारोपण केले जात असून दुसरीकडे वृक्षतोडीकडे मात्र प्रशासन डोळेझाक करीत आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी शेकडो झाडे तोडण्यात आलीत. दुसरीकडे इमारत बांधकामासाठी विनापरवानगी वृक्षतोड होत आहे. शनिवारी सकाळी व्हीएमव्ही परिसरातील बाभळीच्या शेकडो वृक्षांचे बुंधे जाळण्यात आले. आगीच्या तीव्र झळांमुळे ही झाडे कोमेजली आहेत. यासाठी जबाबदार कोण, हे मात्र अद्यापही कळू शकले नाही. विमविच्या पदाधिकाऱ्यांनीही याबाबत कुणाकडे तक्रार केली नाही.