शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

सहा कोटींचा दुष्काळ निधी शासनजमा

By admin | Updated: April 6, 2015 00:34 IST

यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले.

उदासीनता : तीन तालुक्यांना पुन्हा सहा कोटींचे वाटपअमरावती : यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले. शासनाने दुष्काळस्थिती घोषित करुन प्रचलित निकषानुसार शासन मदत घोषित केली. जिल्ह्याला दोन टप्प्यात २५१ कोटी ६१ लाख प्राप्त झाले. ३१ मार्चपर्यंत सर्व तालुक्यांत २४३ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या अडचणीमुळे ९ कोटी ३५ लाखांचा निधी शासनजमा करण्यात आला आहे. पाच टक्के शेतकऱ्यांचा हा निधी समर्पित झाला आहे.राज्य शासनाने जिल्ह्यात पहिल्या टप्यात ७ जानेवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी दिला. दुसऱ्या टप्यात २ फेब्रुवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी वितरित केला. जिल्हा प्रशासनाने २५१ कोटी ६३ लाखांचा निधी सर्व तालुक्याला वितरित केला. यामधून जिल्हा प्रशासनाला परत आलेल्या निधीपैकी आवश्यकता असणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला १ कोटी २३ लाख, चांदूररेल्वे तालुक्याला ५ कोटी व वरुड तालुक्याला ६ कोटींचे वाटप करण्यात आला. ३१ मार्चपर्यंत २५१ कोटी ६३ लाखांपैकी २४३ कोटींचे वाटप करण्यात आले. याची टक्केवारी ९४ एवढी आहे. (प्रतिनिधी)