शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

सहा कोटींचा दुष्काळ निधी शासनजमा

By admin | Updated: April 6, 2015 00:34 IST

यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले.

उदासीनता : तीन तालुक्यांना पुन्हा सहा कोटींचे वाटपअमरावती : यंदाच्या हंगामात अवेळी पावसामुळे शेती पिकाचे व फळपिकाचे नुकसान झाले. शासनाने दुष्काळस्थिती घोषित करुन प्रचलित निकषानुसार शासन मदत घोषित केली. जिल्ह्याला दोन टप्प्यात २५१ कोटी ६१ लाख प्राप्त झाले. ३१ मार्चपर्यंत सर्व तालुक्यांत २४३ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या अडचणीमुळे ९ कोटी ३५ लाखांचा निधी शासनजमा करण्यात आला आहे. पाच टक्के शेतकऱ्यांचा हा निधी समर्पित झाला आहे.राज्य शासनाने जिल्ह्यात पहिल्या टप्यात ७ जानेवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी दिला. दुसऱ्या टप्यात २ फेब्रुवारीला १२५ कोटी ७९ लाखांचा निधी वितरित केला. जिल्हा प्रशासनाने २५१ कोटी ६३ लाखांचा निधी सर्व तालुक्याला वितरित केला. यामधून जिल्हा प्रशासनाला परत आलेल्या निधीपैकी आवश्यकता असणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला १ कोटी २३ लाख, चांदूररेल्वे तालुक्याला ५ कोटी व वरुड तालुक्याला ६ कोटींचे वाटप करण्यात आला. ३१ मार्चपर्यंत २५१ कोटी ६३ लाखांपैकी २४३ कोटींचे वाटप करण्यात आले. याची टक्केवारी ९४ एवढी आहे. (प्रतिनिधी)