शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

सीताफळाचे भाव कडाडले, विक्रेते ग्राहक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:51 IST

अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सततच्या पावसाचा फटका; सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सीताफळाचा गोडवा न्याराच

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सततच्या पावसामुळे सीताफळांच्या बनातील फळांना पाहिजे तसा उत्तम दर्जाचा आकार आलाच नाही.त्यामुळे सीताफळाचे भाव चांगलेच कडाडले आहे. यात विक्रेत्यांसह ग्राहकही अडचणीत आले आहेत.अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगल माळरानावर व चंद्रभागा, पूर्णा, शहानूर, सपन न बिच्छन नदीकाठावरील आणि नदीकाठच्या परिसरातील गावराण सीताफळाचा गोडवा काही औरच आहे. या सीताफळांना परराज्यासह स्वराज्यात अधिक मागणी आहे. उल्लेखनीय अशी नैसर्गिकरीत्या बनलेली सीताफळाची अनेक बने आहेत. या सीताफळांना स्वतंत्र ओळख आहे. यातून गरीब आदिवासींसह भूमिहीम शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सीताफळाचे व्यापारी ही नैसर्गिक सीताफळाची बनं, परिसर हर्रासात संबंधित विभागाकडून विकत घेतात. त्याची मालकी मिळवितात. यानंतर या सीताफळ बनांची राखन करून वेळोवेळी त्यातील फळांची तोड करतात. तोडलेल्या फळांची छाटणी करून ग्रेडींग करून फळांच्या डब्यात पॅक करतात. ही उत्तम दर्जाची, एक नंबरची फळ मोठमोठ्या शहरात विक्रीकरिता पाठवतात. सोबतच कॅरेटमध्ये भरूनही फळ बाजार विक्रीकरिता पाठविली जातात. परतवाडा-बैतूल रोडवरील बहिरम, काशी तलाव व फॉरेस्ट आणि जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेतील सिताफळांच्या बनांचा, झाडांचा हर्रास यावर्षी व्यापाऱ्यांनी केवळ सव्वाचार लाखालाच घेतला. पावसामुळे या बनात मालच बनलेला नाही, असे त्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खर्चासह बरोबरी होते की नाही याबाबत हे व्यापारी साशंक आहे. याच व्यापाºयांनी काही शेतकºयांचे सिताफळाचे बगीचेही विकत घेतले आहेत.अति पाऊसयावर्षी सुरूवातीला पाऊस लांबला; नंतर लागून पडलेला पाऊस ऑक्टोबरच्या शेवटापर्यंतही थांबायचे नाव घेत नाही. सततच्या पावसामुळे झाडांना सिताफळ लागलेत नाही. फळाअभावी वृक्ष विरळ झाले आहेत. यात भाव कडाडले असून शंभर ते एकशे वीस रूपये किलो दराने सिताफळ विकल्या जात आहेत. एका किलोत केवळ चार ते पाच फळ बसत आहेत. तर आदिवासींसह गोरगरीब शेतमजुरांकडून बाजारात विकायला आणल्या जाणाऱ्या सिताफळांच्या टोपल्यांची संख्याही रोडावली आहे.संशोधन केंद्रांची गरजसातपुडा पर्वताच्या पायथ्याशी डोंगर माळराणावर व नदीकाठी गावरान सीताफळे मधाळ आहेत. शेतकरीही सीताफळ लागवडीकडे वळला आहे. यात प्रक्रिया उद्योग, संशोधन केंद्र झाल्यास रोजगाराची दुहेरी संधी उपलब्ध होऊ शकेल.