शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विदर्भात मुसळधार पावसाचे संकेत

By admin | Updated: July 14, 2014 23:44 IST

विदर्भावर सार्वत्रिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून पुढील चार ते पाच दिवसांत १०० ते १५० मिलीमीटर पावसांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील काही

अमरावती : विदर्भावर सार्वत्रिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून पुढील चार ते पाच दिवसांत १०० ते १५० मिलीमीटर पावसांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला; मात्र पाऊस न आल्याने नागरिक चिंतातूर झाले होते. मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली; मात्र पाऊस न आल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. त्यामुळे आता शेतकरी हताश होण्याच्या मार्गावर होते. मात्र सोमवारपासून शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून काही दिवस शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी मिळण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. गुजरात ते केरळ व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यांतच समुद्रावरील बाष्पाचा पुरवठा वाढल्याने ढगांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे विदर्भावर ढगाचा प्रभाव पावसाच्या रुपात बरसणार आहे. या चार ते पाच दिवसांमध्ये विर्द्भावर ढगांचा पुरवठा चागंल्या प्रकारे होणार असून सार्वत्रिक पाऊस पडणार आहे. त्यातच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. सोमवारी सायंकाळपासूनच अमरावती, चांदुरबाजार, चांदूररेल्वे व अन्य काही ठिकाणी पाऊस बरसला आहे. (प्रतिनिधी)