शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

अचलपूरच्या ठाण्यात शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:27 IST

जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने पोलिसांचे लक्ष त्याकडे आहे. तथापि, या व्यस्ततेतही अचलपूर पोलिसांनी घरून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलीस ठाण्यात लग्न लावून दिले. मंगळवारी दुपारी ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या चमूने हे कार्य केले.

ठळक मुद्देआदिवासी प्रेमीयुगुल : घरून विरोध, पोलिसांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असल्याने पोलिसांचे लक्ष त्याकडे आहे. तथापि, या व्यस्ततेतही अचलपूर पोलिसांनी घरून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाचे पोलीस ठाण्यात लग्न लावून दिले. मंगळवारी दुपारी ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या चमूने हे कार्य केले.धारणी तालुक्यातील चाकर्दा येथील अजय बाबूलाल बेठेकर (२५) व प्रगती घिसूलाल धुर्वे (२०) यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंगळवारी अचलपूर पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार सेवानंद वानखडे यांना संपूर्ण हकिगत सांगितली. लग्नाला घरच्यांचा विरोध असून, आम्ही सज्ञान आहोत, असे त्यांनी सांगितले. दस्तावेज प्रमाणित झाल्याने ठाणेदार सेवानंद वानखडे, पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर काळे, ललिता पटेल, महिला पोलीस शिपाई रेश्मा भोंबे, संजय ठाकरे, रवि बावणे या कर्मचाऱ्यांनी या प्रेमीयुगुलाचा आदर्श विवाह सोहळा लावला. या लग्नाची माहिती त्यांनी धारणी ठाणेदारांना कळविली.