शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रावण’धाराही कोरड्याच

By admin | Updated: August 19, 2014 23:24 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही सरासरीपर्यंत पाऊस पडला असला तरी जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट निर्माण होऊ लागले आहे. उशिरा का होईना पाऊस पडेल,

आपत्ती : यंदाही पाऊस नसल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकटजितेंद्र दखने - अमरावतीअमरावती : मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही सरासरीपर्यंत पाऊस पडला असला तरी जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट निर्माण होऊ लागले आहे. उशिरा का होईना पाऊस पडेल, अशी आशा असताना श्रावणधारा बरसल्या नाहीत. अप्पर वर्धा, शहानूर, चारगढ, विश्रोळी धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणसाठे वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाचे अडीच महिने कोरडे गेल्यानंतर श्रावण महिन्यात श्रावणधारा कोसळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. श्रावण महिन्यातील तीन आठवड्यानंतरही जिल्ह्यातील १४ तालुके पूर्ण कोरडे गेले आहे. जिल्ह्यातील विविध धरण क्षेत्रातच पाऊस चांगला बरसला. धरणे निम्याहून अधिक भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याचा दिलासा मिळाला. मात्र शेती पिकाला आवश्यकतेनुसार पावसाचे पाणी मिळाले नाही. यंदा जिल्ह्यात पावसाची सरासरी ४५३.७ मिलीमिटर एवढी आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात सरासरी ७४१.७३ मिलीमीटर म्हणजेच १३३.१२ टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सरासरी ४५३.७ मिलीमिटर म्हणजे केवळ ८०.४ टक्केच पाऊस बरसला. यंदा चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७८.३ टक्के पाऊस झाला. आता या तालुक्यातही पाऊस ओसरला आहे. इतर तालुक्यामध्ये मात्र पावसाची सरासरी केवळ ७०.८ टक्क्यांच्या आसपास आहे. श्रावण महिन्यात चांगला पाऊस होईल या अपेक्षेने सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी पिके कोमेजू लागली आहेत.