शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘श्रावण’धाराही कोरड्याच

By admin | Updated: August 19, 2014 23:24 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही सरासरीपर्यंत पाऊस पडला असला तरी जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट निर्माण होऊ लागले आहे. उशिरा का होईना पाऊस पडेल,

आपत्ती : यंदाही पाऊस नसल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकटजितेंद्र दखने - अमरावतीअमरावती : मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही सरासरीपर्यंत पाऊस पडला असला तरी जिल्ह्याची परिस्थिती बिकट होत चालली आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट निर्माण होऊ लागले आहे. उशिरा का होईना पाऊस पडेल, अशी आशा असताना श्रावणधारा बरसल्या नाहीत. अप्पर वर्धा, शहानूर, चारगढ, विश्रोळी धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणसाठे वाढल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाचे अडीच महिने कोरडे गेल्यानंतर श्रावण महिन्यात श्रावणधारा कोसळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. श्रावण महिन्यातील तीन आठवड्यानंतरही जिल्ह्यातील १४ तालुके पूर्ण कोरडे गेले आहे. जिल्ह्यातील विविध धरण क्षेत्रातच पाऊस चांगला बरसला. धरणे निम्याहून अधिक भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाल्याचा दिलासा मिळाला. मात्र शेती पिकाला आवश्यकतेनुसार पावसाचे पाणी मिळाले नाही. यंदा जिल्ह्यात पावसाची सरासरी ४५३.७ मिलीमिटर एवढी आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात सरासरी ७४१.७३ मिलीमीटर म्हणजेच १३३.१२ टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सरासरी ४५३.७ मिलीमिटर म्हणजे केवळ ८०.४ टक्केच पाऊस बरसला. यंदा चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७८.३ टक्के पाऊस झाला. आता या तालुक्यातही पाऊस ओसरला आहे. इतर तालुक्यामध्ये मात्र पावसाची सरासरी केवळ ७०.८ टक्क्यांच्या आसपास आहे. श्रावण महिन्यात चांगला पाऊस होईल या अपेक्षेने सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी पिके कोमेजू लागली आहेत.